शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ कार्यशाळेतील कर्मचारी असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांची बिनकामाची गर्दी वाढली आहे. ३१ मार्चपर्यंत एसटी बसफेऱ्या बंद ठेवल्या जाणार आहे. या काळात बस दुरुस्तीची कामे निघणारी नाही. तरीही कर्मचाºयांची कार्यशाळेत गर्दी वाढविण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याचे संदेश आहे. विभागीय कार्यशाळेत मात्र याचे पालन होत नसल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देकोरोनाच्या संसर्गाची भीती : अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे घेतली धाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांची बिनकामाची गर्दी वाढली आहे. ३१ मार्चपर्यंत एसटी बसफेऱ्या बंद ठेवल्या जाणार आहे. या काळात बस दुरुस्तीची कामे निघणारी नाही. तरीही कर्मचाºयांची कार्यशाळेत गर्दी वाढविण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याचे संदेश आहे. विभागीय कार्यशाळेत मात्र याचे पालन होत नसल्याचे दिसून येते.या कार्यशाळेतील कर्मचाºयांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी ३१ मार्चपर्यंत कार्यशाळा आणि विभागीय भांडार बंद ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. या काळात अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.विभागीय कार्यशाळा व भांडारात १०५ कर्मचारी एकत्रित कामे करत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कोणतीही दक्षता याठिकाणी घेतली जात नाही. सुविधाही उपलब्ध होत नाही. शासकीय निर्गमित परिपत्रकांचीही दखल घेतली जात नाही. नागपूर, औरंगाबाद मध्यवर्ती कार्यशाळा एवढेच नव्हे तर वर्धा येथील कार्यशाळा बंद करण्यात आली आहे. याशिवाय कामगारांची गर्दी होणारे खासगी उद्योगही यवतमाळात बंद आहेत.सोमवारी ९० टक्के कर्मचारी कामगिरीवर आहे. कोरोनाची प्रचंड दहशत असताना कर्मचाºयांना कामावर बोलाविण्याचा अट्टहास कशासाठी असा प्रश्न विचारला जात आहे. यावर तोडगा काढावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.विभागीय कार्यशाळा व भांडार विभागातील पी.बी. बोनगीनवार, एस.एन. झोपाटे, व्ही.एम. मिश्रा, आर.व्ही. बिडवे, जे.यू. मिर्झा, एम.एन. शेंडे, ओ.डी. दमकोंडवार, पंजाब ताटेवार, सुनील वानखेडे, सुदाम वनकर, राजेंद्र भांडवलकर आदींनी आपल्या स्वाक्षºयानिशी निवेदन दिले.कार्यशाळेत फुरसतीची कामेविभागीय कार्यशाळेत अपघातामुळे निघालेली बसची कामे, आरटीओ पासिंग, रिकंडिशन वर्क चालते. विभागीय भांडारातून आगाराला साहित्याचा पुरवठा केला जातो. इतर दैनंदिन कामे होत नाही. ही कामे आगार पातळीवर होतात. तरीही कर्मचाºयांना कामावर बोलाविले जात आहे.