शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

वाघांच्या बंदोबस्तानंतरच पथक परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:51 IST

वाघाने सात जणांचा बळी घेतल्याने राळेगावसह तीन तालुक्यातील नागरिक कमालीचे दहशतीखाली आहे. या परिसरातील वन्यप्राणीग्रस्तांची बैठक सखी (ता.राळेगाव) येथे घेण्यात आली.

ठळक मुद्देसखी येथे वन्यप्राणीग्रस्तांची बैठक : शेतकरी स्वावलंबन मिशन अध्यक्षांचा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाघाने सात जणांचा बळी घेतल्याने राळेगावसह तीन तालुक्यातील नागरिक कमालीचे दहशतीखाली आहे. या परिसरातील वन्यप्राणीग्रस्तांची बैठक सखी (ता.राळेगाव) येथे घेण्यात आली. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी या बैठकीला मार्गदर्शन करताना नागरिकांना दिलासा दिला. वन्यप्राण्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असे तिवारी यांनी यावेळी सांगितले.वाघाला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. संपूर्ण परिसर वाघमुक्त केल्याशिवाय ही मोहीम थांबणार नाही, असे ते म्हणाले. आमदार डॉ.अशोक उईके यांनी हा गंभीर प्रश्न सरकार दरबारी लावून धरला आहे. सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सखी येथील -- कोवे याला वाघाने ठार मारले. त्याच्या कुटुंबाला वन विकास महामंडळाकडून आठ लाखांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. तशी माहिती पांडुरंग कोवे यांनी यावेळी दिली.सखी परिसरातील नागरिक वाघाच्या दहशतीखाली आहे. शेतकरी, शेतमजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि शोधमोहिमेचा आढावा घेण्यासाठी किशोर तिवारी यांनी सखी येथे भेट दिली. यावेळी अशोक केवटे, विजय तेलंगे, मानद वन्यजीव रक्षक डॉ.आर.एन. विराणी, उपवनसंरक्षक के.एम. अभर्णा, एफडीसीएमचे व्यवस्थापक पुनसे, जानराव ठाकरे, भोनूजी टेकाम, अंकित नैताम, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, आरोग्य अधिकारी डॉ.पवार, गटविकास अधिकारी खेडकर आदी उपस्थित होते.समस्यांचे निराकरण करण्यासाठीच्या चर्चेत रघुनाथ मेश्राम, गजानन ढाले, दत्ता देशमुख, रामरावजी पुरके, अनिल सुरपाम आदी सहभागी झाले होते. वन विभागाच्या नाकर्तेपणामुळे अनेकजण वाघाचे बळी ठरत असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. सदर प्रकरणी जबाबदार अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे किशोर तिवारी यांनी यावेळी सांगितले.