शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:38 IST

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वित्त व बांधकाम सभापती मिनिष मानकर यांनी केले. ते पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.

ठळक मुद्देनिमिष मानकर : आर्णी पंचायत समितीमध्ये आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वित्त व बांधकाम सभापती मिनिष मानकर यांनी केले. ते पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.निमिष मानकर तथा जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी सभापती सूर्यकांत जयस्वाल उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांकडे असलेल्या अखर्चित निधीवर चर्चा करण्यात आली. हा निधी ताबडतोब खर्च करा, अशा सूचना मानकर यांनी दिल्या.विविध विभागांचा आढावा घेताना संबंधित कर्मचारीवर्गाला आपल्या विभागाची सविस्तर माहितीच नसल्याचे समोर आले, त्यामुळे मानकर यांनी संताप व्यक्त केला. अनेक विभागाचे प्रमुख गैरहजर होते. संबंधित जिल्ह्यातील ही तालुका स्तरावरील वित्त विभागाची तिसरी बैठक आहे यामुळे नवीन पायंडा निर्माण झाला आहे. यामुळे विकास कामांना निश्चित वेग येईल असा आशावाद यावेळी मानकर यांनी व्यक्त केला.या आढावा बैठकीमुळे अनेक कामे ताबडतोब मार्गी लागतील असे यावेळी मानकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदचे वित्त विभागाचे कॅफो विजय देशमुख, अरून मानकर, दीपक पींपळकर, धनंजय जोशी, सहायक गटविकास अधिकारी राजेन्द्र डहाके तथा पंचायत समितीच्या विविध विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.