शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:38 IST

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वित्त व बांधकाम सभापती मिनिष मानकर यांनी केले. ते पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.

ठळक मुद्देनिमिष मानकर : आर्णी पंचायत समितीमध्ये आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वित्त व बांधकाम सभापती मिनिष मानकर यांनी केले. ते पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.निमिष मानकर तथा जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी सभापती सूर्यकांत जयस्वाल उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांकडे असलेल्या अखर्चित निधीवर चर्चा करण्यात आली. हा निधी ताबडतोब खर्च करा, अशा सूचना मानकर यांनी दिल्या.विविध विभागांचा आढावा घेताना संबंधित कर्मचारीवर्गाला आपल्या विभागाची सविस्तर माहितीच नसल्याचे समोर आले, त्यामुळे मानकर यांनी संताप व्यक्त केला. अनेक विभागाचे प्रमुख गैरहजर होते. संबंधित जिल्ह्यातील ही तालुका स्तरावरील वित्त विभागाची तिसरी बैठक आहे यामुळे नवीन पायंडा निर्माण झाला आहे. यामुळे विकास कामांना निश्चित वेग येईल असा आशावाद यावेळी मानकर यांनी व्यक्त केला.या आढावा बैठकीमुळे अनेक कामे ताबडतोब मार्गी लागतील असे यावेळी मानकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदचे वित्त विभागाचे कॅफो विजय देशमुख, अरून मानकर, दीपक पींपळकर, धनंजय जोशी, सहायक गटविकास अधिकारी राजेन्द्र डहाके तथा पंचायत समितीच्या विविध विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.