शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

सोयाबीनचे उत्पादन १२ लाख क्विंटलने घटले

By admin | Updated: December 13, 2014 22:46 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन या नगदी पिकाचे उत्पादन तब्बल १२ लाख ५० हजार क्विंटलने घटले असून शेतकऱ्यांचे तब्बल ४९२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

४९२ कोटींचे नुकसान : जिल्हा उपनिबंधकांचे शिक्कामोर्तबरूपेश उत्तरवार - यवतमाळनिसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन या नगदी पिकाचे उत्पादन तब्बल १२ लाख ५० हजार क्विंटलने घटले असून शेतकऱ्यांचे तब्बल ४९२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. खुद्द जिल्हा उपनिबंधकांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. सन २०१३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात चार लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी पीक परिस्थिती चांगली राहिल्याने उत्पादनही चांगले झाले. गतवर्षी तब्बल १८ लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन शेतकऱ्यांना झाले. त्याची किमत ७२० कोटी रुपये एवढी आहे. या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र एक लाख क्विंटलने घटले. यंदा केवळ तीन लाख एक हजार ७११ हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली. मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्ता भूईसपाट झाला. दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन हातचा निघून गेला. सोयाबीनच्या दाण्याचा आकार ज्वारीऐवढा झाला आहे. सोयाबीनचे संभाव्य उत्पादन आणि त्याच्या काढणीचा खर्च याचा ताळमेळ न बसल्याने अखेर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या शेतात जनावरे चरण्यासाठी सोडली. यावरून सोयाबीनची स्थिती स्पष्ट होते. यावर्षी केवळ दीड लाख क्विंटल सोयाबीन झाले असून त्याची किमत ४८ कोटी रुपये आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे उत्पादन १२ लाख ५० हजार क्विंटलने घटले असून हे नुकसान ४९२ कोटी रुपयांचे आहे, अशी माहिती यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक (सहकार) जितेंद्र कंडारे यांनी ‘लोकमत’ला दिली. सोयाबीन पीक हातातून गेले. त्यामुळे आगामी पाच वर्षतरी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याची शक्यता नाही.