शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

उमरखेडमध्ये सोयाबीन उगवलेच नाही

By admin | Updated: July 2, 2017 01:38 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

बोगस बियाण्याची शक्यता : शेतकऱ्यांनी केली वरिष्ठांकडे तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. सदर बियाणे बोगस असल्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून सोयाबीन बियाणे विकत घेतले. त्याची मृगनक्षत्राच्या पावसात पेरणी केली. परंतु आता तीन आठवडे झाले तरी बियाणे उगवले नाही. कळमुला, हातला, झाडगाव, वानेगाव, कुपटी, नागापूर, बारा, बेलखेड, मरसूळ, नागेशवाडी, मार्लेगाव, चिल्ली, सुकळी, आंबाळी, पिरंजी, बाळदी, कृष्णापूर, चातारी, देवसरी, दिघडी, उंचवडद, चालगणी, टाकळी, तिवडी, ढाणकी आदी गावात सोयाबीनची पेरणी झाली आहे. दागदागिने मोडून आणि खासगी सावकाराचे कर्ज घेवून सोयाबीन बियाणे विकत घेतले होते. परंतु आता बियाणे उगवले नसल्याने शेतकरी खचून गेले. या प्रकाराची तक्रार काही शेतकऱ्यांनी कृषी विभाग, पंचायत समिती, कृषीमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पंचायत समितीच्या कृषी विभागात मंगळवारी शेतकऱ्यांच्या तक्रारींचा खच पडला होता. सदर बियाणे कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. नवे संकट शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तरी बँकांकडून नवीन कर्ज मिळाले नाही. त्यातच बोगस बियाण्यांचे नवे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन नगदी पीक असल्याने पहिली पसंती दिली. परंतु बोगस बियाण्यांमुळे अर्थकारण धोक्यात आले आहे. दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहणार नाही. संबंधित कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.