शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या नूर खान बेसवर हल्ला; Video समोर आला...
5
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
7
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
8
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
9
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
10
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
11
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
12
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
13
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
14
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
15
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
16
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
17
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
18
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
19
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
20
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा

कळंब तालुक्यात सोयाबीनने दिला दगा

By admin | Updated: September 26, 2016 02:39 IST

पावसाने ऐनवेळी दडी मारल्याने सोयाबीन पीक हातचे गेले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

आर्थिक संकट : मदतीसाठी निवेदन सादरकळंब : पावसाने ऐनवेळी दडी मारल्याने सोयाबीन पीक हातचे गेले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाकडून सोयाबीन पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली. यासाठी तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन सादर करण्यात आले. सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आॅगस्ट महिना संपूर्ण आणि सप्टेंबरचा एक आठवडा पाण्याने दडी मारली. तेव्हा सोयाबीन पीक फुलावर होते. या काळात पाण्याची अतिशय आवश्यकता होती. परंतु ऐनवेळेवरच पाण्याचे चाट दिली. त्यामुळे चांगले आलेले सोयाबीनचे पीक पुरते वाया गेले. त्यामुळे आता नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर वसंत होले, संगीता काळे, सुनील फाळे, शेख खासीम, शेख आसीफ, शेख मस्तान, मनोहर काळे, बाबाराव येंडे, त्र्यंबक ओंकार, अविनाश धोबे, रवींद्र ओंकार, पुष्पा ओंकार, शालीक होले, बळवंत होले, मीरा चव्हाण, नारायण गोरे, माधव पोकळे, रमेश भिसे, अनुसया बोबडे, अनिल काकडे, उमेश भिसे, सुधाकर मडावी, मोरेश्वर नेवारे, गणेश शिंदे, संतोष शिंदे, वैशाली शिंदे, आरती देवकते, विठाबाई नेहारे, दिगांबर चौधरी, अशोक चवरडोल, विजय नेहारे, देवेंद्र ओंकार, श्रीधर बरडे, विलास बोबडे, दिनेश काळे, प्रमोद नवाडे, नारायण गवळी, अर्चना धोबे, चिंतामण सुरदुसे, निरंजन बोभाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)