शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

कळंब तालुक्यात सोयाबीनने दिला दगा

By admin | Updated: September 26, 2016 02:39 IST

पावसाने ऐनवेळी दडी मारल्याने सोयाबीन पीक हातचे गेले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

आर्थिक संकट : मदतीसाठी निवेदन सादरकळंब : पावसाने ऐनवेळी दडी मारल्याने सोयाबीन पीक हातचे गेले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाकडून सोयाबीन पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली. यासाठी तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन सादर करण्यात आले. सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आॅगस्ट महिना संपूर्ण आणि सप्टेंबरचा एक आठवडा पाण्याने दडी मारली. तेव्हा सोयाबीन पीक फुलावर होते. या काळात पाण्याची अतिशय आवश्यकता होती. परंतु ऐनवेळेवरच पाण्याचे चाट दिली. त्यामुळे चांगले आलेले सोयाबीनचे पीक पुरते वाया गेले. त्यामुळे आता नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर वसंत होले, संगीता काळे, सुनील फाळे, शेख खासीम, शेख आसीफ, शेख मस्तान, मनोहर काळे, बाबाराव येंडे, त्र्यंबक ओंकार, अविनाश धोबे, रवींद्र ओंकार, पुष्पा ओंकार, शालीक होले, बळवंत होले, मीरा चव्हाण, नारायण गोरे, माधव पोकळे, रमेश भिसे, अनुसया बोबडे, अनिल काकडे, उमेश भिसे, सुधाकर मडावी, मोरेश्वर नेवारे, गणेश शिंदे, संतोष शिंदे, वैशाली शिंदे, आरती देवकते, विठाबाई नेहारे, दिगांबर चौधरी, अशोक चवरडोल, विजय नेहारे, देवेंद्र ओंकार, श्रीधर बरडे, विलास बोबडे, दिनेश काळे, प्रमोद नवाडे, नारायण गवळी, अर्चना धोबे, चिंतामण सुरदुसे, निरंजन बोभाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)