शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

सौरपंपाच्या जाणीवजागृतीसाठी सौररथ

By admin | Updated: December 16, 2015 02:49 IST

विजेची मागणी केल्यानंतरही वीज न पोहोचणाऱ्या ठिकाणी सौरपंप बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

तालुक्यात मार्गदर्शन : शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्यासाठी हालचालीयवतमाळ : विजेची मागणी केल्यानंतरही वीज न पोहोचणाऱ्या ठिकाणी सौरपंप बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांकडून योजनेसाठी अर्जच आले नाहीत. यामुळे जाणीवजागृतीसाठी तालुक्यावर सौररथ पाठविण्यात आला आहे.सौरपंप बसविण्यासाठी शेतकऱ्यांना ५ टक्के स्वहिस्सा भरावा लागणार आहे. यासोबतच काही शासनाच्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहे. सोबत पटवाऱ्याचा दाखला लागणार आहे. या योजनेत सौरपंप बसविण्यासाठी केवळ २५० अर्ज आले ेआहे. ही योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी सौररथ तयार करण्यात आला आहे. प्राथमिक स्तरावर हा रथ तालुका पातळीवर पोहोचविण्यात आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना यामाध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)