शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर

By admin | Updated: June 10, 2017 01:08 IST

जागेच्या दस्तऐवजात दुरुस्ती करावी, या मागणीसाठी खरडगाव येथील १२ नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

खरडगाव : चार दिवसानंतरही दखल नाही, दस्तऐवजात गोंधळ लोकमत न्यूज नेटवर्क नेर : जागेच्या दस्तऐवजात दुरुस्ती करावी, या मागणीसाठी खरडगाव येथील १२ नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यातील सहा जणांची प्रकृती गंभीर झाली आहे. उपोषणाचा चौथा दिवस लोटूनही कुणाकडूनही दखल घेण्यात ंआली नाही. स्वमालकीची जागा असतानाही खरडगाव येथील १८ लोकांची घरे अतिक्रमणात दाखविण्यात आली. या अन्यायग्रस्तांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर झालेल्या चौकशीअंती तत्कालीन ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र दस्तावेज दुरुस्त करून देण्यात आलेले नाही. ही मागणी घेवून नागरिकांनी संबंधित कार्यालयाचे उंबरठे वारंवार झिजविले. निवेदन सादर करून बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आला. यानंतरही कारवाई झाली नाही. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अखेर १२ नागरिकांनी खरडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यातील काही लोकांची प्रकृती बिघडत चालली आहे. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.