शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी विक्रीच्या चौकशीने धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर बाहेरच्या तालुक्यातील, बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारी आणि बड्या आसामींचा डाव यशस्वी झाला. कोट्यवधी रुपये यातून खिशात घातले गेले आहे. तीन हजार ६८९ शेतकऱ्यांनी तीन केंद्रावर नोंदणी केली होती. त्यातील सर्वेक्षणापूर्वी दोन हजार २५७ शेतकºयांनी ५९ हजार क्विंटल कापूस विकलेला होता.

ठळक मुद्देराळेगावात अडीच कोटीने हात मारला : व्यापारी व बड्या आसामींचा डाव यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यात नोंदणी करूनही ८०९ शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विकला नाही. सर्वेक्षणात यातील बहुतांश लोकांच्या घरी कापूस शिल्लक नव्हता, असे आढळून आले. यामुळे तब्बल २५ हजार क्विंटल कापूस सीसीआयला विकून जवळपास अडीच कोटी रुपयाने हात मारल्याचा संबंधितांचा डाव अयशस्वी झाला आहे. आता कापूस खरेदी-विक्रीची चौकशी सुरू झाल्याने अनेकांना धडकी भरली आहे.नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर बाहेरच्या तालुक्यातील, बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारी आणि बड्या आसामींचा डाव यशस्वी झाला. कोट्यवधी रुपये यातून खिशात घातले गेले आहे. तीन हजार ६८९ शेतकऱ्यांनी तीन केंद्रावर नोंदणी केली होती. त्यातील सर्वेक्षणापूर्वी दोन हजार २५७ शेतकºयांनी ५९ हजार क्विंटल कापूस विकलेला होता.सर्वेक्षणात उर्वरित दोन हजार १७० शेतकऱ्यांचे पैकी ४० टक्के शेतकºयांकडे कापूस नसल्याचे दिसून आले होते. हाच सर्वे आधी व संपूर्ण नोंदणीधारकाकडे झाला असता तर तेवढेच वा अर्धी नोंदणी बोगस सिद्ध झाली असती. सीसीआय, शासनास मोठा फटका बसला नसता. खºया शेतकºयांची कापूस खरेदीही लवकर आटोपून शासन यंत्रणेचा त्रास फार मोठ्या प्रमाणात वाचला असता.पेऱ्यापेक्षा जादा कापूस विक्रीप्रती हेक्टर उत्पादकता तपासून पेऱ्यापेक्षा जादा कापूस विक्री, पेरा नसतानाही पेरा दाखवून कापसाची शासकीय एजन्सीला विक्री, कापूस नसतानाही नोंदणी, नोंदणी नसतानाही शासकीय एजन्सीला कापूस विक्री आदी प्रकरणात सहकार विभागाने चौकशी सुरू केली आहे. कापूस नसतानाही नोंदणी करणाऱ्याविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेले असल्याने शासकीय यंत्रणा विविध माहितीच्या याद्या तयार करण्याच्या कामी लागली आहे.गैरव्यवहारात अनेकांचा सहभागमोठ्या प्रमाणात अनेक महाभाग शेतकऱ्यांच्या नावावर ठिकठिकाणी कापूस विकण्यास यशस्वी झाले. त्यातून त्यांनी व या कार्यात सहकार्य करणाऱ्यांनी आपआपल्या तुंबड्या भरून घेतल्या. शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शासनाचेच याबाबत लक्ष वेधले असून चौकशी करून मुद्देनिहाय माहिती मागविली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा याविरूद्ध मुंबईत आवाज उचलला असून चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :cottonकापूस