शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

दारव्हा येथे गरजूंना शिवभोजन थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:38 IST

गतवर्षी कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. सर्व कामकाज बंद पडल्याने मजूर तसेच गरिबांच्या ...

गतवर्षी कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. सर्व कामकाज बंद पडल्याने मजूर तसेच गरिबांच्या जेवणाचे वांदे झाले होते. त्यामुळे गरजूंची भोजनाची व्यवस्था करण्याकरिता राज्य शासनाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली होती. रूग्ण संख्येत घट झाल्यानंतर योजना बंद पडली. परंतु सध्या रूग्ण वाढल्यामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले. तसेच जमावबंदी संचारबंदी लागू करण्यात आली.

संचारबंदीचा छोट्या व्यवसायासह काही कामकाजावर परिणाम झाला. याचा विचार करता पुन्हा शिवभोजन थाळीचा लाभ दिला जात आहे. शहरातील शिवभोजन केंद्रावर दररोज दीडशे ते दोनशे गरजू नागरिक मोफत थाळीचा लाभ घेत आहे. पार्सल सुविधाही उपलब्ध असल्याचे केंद्राचे संचालक प्रेमसिंग चव्हाण यांनी सांगितले. गरजूंकरिता चांगली सुविधा निर्माण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.