शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:44 IST

भविष्यातील भीषण पाणीटंचाईवर यशस्वी मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘गाळ मुक्त तलाव, गाळ युक्त शिवार’ ही योजना अमलात आणली.

ठळक मुद्देकळंब येथे मार्गदर्शन : कार्यशाळेत विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या टिप्स

ऑनलाईन लोकमतकळंब : भविष्यातील भीषण पाणीटंचाईवर यशस्वी मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘गाळ मुक्त तलाव, गाळ युक्त शिवार’ ही योजना अमलात आणली. या माध्यमातून तलावाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ, तर शेतीची पोत सुधारण्यास मदत होईल. ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती आमदार डॉ.अशोक उईके यांनी केली.येथील तहसील कार्यालयातील सभागृहात ‘गाळ मुक्त तलाव, गाळ युक्त शिवार’ या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, राळेगावचे उपनगराध्यक्ष प्रफुल्लसिंग चव्हाण, कळंबचे तहसीलदार रणजित भोसले, राळेगावचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, बाभूळगावचे तहसीलदार दिलीप झाडे, खरेदी विक्री संघाचे सभापती बालु पाटील दरणे, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ढोबळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, सुरेश केवटे, रुपेश राऊत उपस्थित होते.शेतकºयांनी तलावातील सुपिक गाळ आपल्या शेतीत नेण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे. या माध्यमातून तलावाची पाणी साठवण क्षमता तर वाढेलच पण शेतीची पोतही सुधारण्यास मदत मिळेल. एवढेच नाही, तर भविष्यातील पाणी टंचाईपासूनही परिसराला मुक्त करता येईल. शासनाकडून यासाठी डिझेलचा खर्च दिल्या जाणार आहे. पावसाळ्यापुर्वी जास्तीत-जास्त गाळ उपसण्याचा उद्देश ठेवण्यात आल्याची माहीती आमदार डॉ.उईके यांनी दिली. कार्यशाळेला कळंब, राळेगाव व बाभूळगाव तालुक्यातील कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.