शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

कर्जमाफी, शिष्यवृत्तीची लिंक वेगळी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 21:56 IST

शासन सध्या शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरून घेत आहे. तर त्याचवेळी विद्यार्थ्यांचीही शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना गोंधळ उडत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची मागणी : व्हीबीव्हीपीचे घाटंजी तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शासन सध्या शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरून घेत आहे. तर त्याचवेळी विद्यार्थ्यांचीही शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना गोंधळ उडत आहे. त्यामुळे कर्जमाफी आणि शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी वेगवेगळी आॅनलाईन लिंक करावी, अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने (व्हीबीव्हीपी) केली आहे.या मागणीसाठी गुरूवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर आहे. शेतीची कामे, मजुरी सोडून त्यांना अर्ज भरण्यासाठी रांगेत राहावे लागत आहे. इंटरनेटची समस्या येत असल्याने शेतकºयांचे बेहाल सुरू आहे. त्यांच्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर फॉर्म भरण्याची सुविधा द्यावी, स्वतंत्र लिंक द्यावी, त्यांच्या थम्बमध्ये येणाºया अडचणी दूर कराव्या अशी मागणी करण्यात आली. दुसरीकडे, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. तो मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसापासून आधार सेंटर बंद होते. त्यामुळे शिष्यवृत्तीपासून अनेक जण वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आधार कार्ड सेंटर देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.नायब तहसीलदार गजभिये यांना निवेदन सोपविताना वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वास निकम, तालुकाध्यक्ष अनिल बावने, तालुका सचिव रोशन आडे, राकेश कत्तलवार, पंकज आडे, आशुतोष चौधरी, जियाताई चौरीवार, रोशनी डुकरे आदी उपस्थित होते.