शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

महागावात बियाण्यांची जादा दराने विक्री

By admin | Updated: June 2, 2016 00:12 IST

यावर्षी तालुक्यात कापूस आणि सोयाबीनचा पेरा वाढणार आहे.

तहसीलदारांना निवेदन : शिवसेनेचा कृषी विक्रेत्याविरुद्ध एल्गारमहागाव : यावर्षी तालुक्यात कापूस आणि सोयाबीनचा पेरा वाढणार आहे. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत कृषी केंद्र चालकांनी बिटी बियाण्यासारख्या कपाशी आणि सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. आगाऊ रक्कम देणाऱ्यांना बियाण्याची विक्री केली जात आहे. या साठेबाज कृषी केंद्र चालकांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख समाधान ठाकरे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तालुक्यात सर्वाधिक मागणी असलेल्या कपाशी बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली. ज्या बियाण्याची सर्वाधिक मागणी आहे त्या सोबत इतर जातीचे वाण लिंकिंग केले जात आहे. शेतकऱ्यांना त्याचा नाहक भुर्दंड पडत आहे. या बाबत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्यांना बियाणे दिले जात नाही. यातून शेतकऱ्यांची लूट होत असून कृषी केंद्रावर भावफलक, साठा फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सेना तालुका प्रमुख समाधान ठाकरे, माजी शहर प्रमुख सतीश नरवाडे, विशाल पांडे, अ‍ॅड. कैलास वानखेडे, प्रवीण कदम, लक्ष्मीबाई पारवेकर, राजू देवतळे, अशोक तुमवार, ग्यानबा नवाडे, संदीप खराटे, विशाल गुप्ता, बंडू ठाकरे, एकनाथ सुरोसे, अविनाश जाधव, बाळू मस्के, दत्तराव चिंचोळकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. (शहर प्रतिनिधी)