शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शुभारंभालाच बियाणांचा तुटवडा

By admin | Updated: June 13, 2016 01:02 IST

पावसाच्या तुरळक सरी बरसताच बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे.

कपाशी एक हजारावर : खतांच्या किमती वाढण्याचा कांगावायवतमाळ : पावसाच्या तुरळक सरी बरसताच बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे. शुभारंभालाच कपाशीच्या एका वानाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. या बियाणाची बॅग एक हजार रुपयांवर पोहोचली आहे. शिवाय खताच्या किमती वाढण्याचा कांगावा विक्रेत्यांकडून केला जात आहे.जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर बियाणे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात बियाणे बाजारात आणले आहे. यासोबतच नवा फंडा वापरला जात आहे. यात कापसाच्या वानाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. या वाणाची ८०० रुपयांची बॅग चक्क एक हजार ते १ हजार २०० रुपयात विकली जात आहे. यासाठी मार्जीन निश्चित करण्यात आली आहे. खत आणि इतर बियाणे खरेदी करणाऱ्यांनाच या बियाण्यची बॅग दिली जात आहे. विशेष म्हणजे गुणवत्ता नियंत्रण पथक यापासून बेखबर आहे. याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बियाणाची बॅग अधिक दराने विकली जात असताना विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही. यामुळे विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. यातून अधिक दराने कपाशी बियाणे विकण्याची जणू स्पर्धा लागल्याचे चित्र बियाणे बाजारात आहे. (शहर वार्ताहर)दुष्काळावर मात करण्यासाठी बियाणांचे दर कमी केलेदुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने बियाणांच्या किमती ३० रुपयांनी कमी केल्या आहेत. तसे परिपत्रक काढण्यात आले असले तरी, काही खासगी कंपन्यांनी आपली मक्तेदारी कायम ठेवत अतिरिक्त दर शेतकऱ्यांवर लादले आहेत. अशा कंपन्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही.