शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

शुभारंभालाच बियाणांचा तुटवडा

By admin | Updated: June 13, 2016 01:02 IST

पावसाच्या तुरळक सरी बरसताच बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे.

कपाशी एक हजारावर : खतांच्या किमती वाढण्याचा कांगावायवतमाळ : पावसाच्या तुरळक सरी बरसताच बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे. शुभारंभालाच कपाशीच्या एका वानाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. या बियाणाची बॅग एक हजार रुपयांवर पोहोचली आहे. शिवाय खताच्या किमती वाढण्याचा कांगावा विक्रेत्यांकडून केला जात आहे.जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर बियाणे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात बियाणे बाजारात आणले आहे. यासोबतच नवा फंडा वापरला जात आहे. यात कापसाच्या वानाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. या वाणाची ८०० रुपयांची बॅग चक्क एक हजार ते १ हजार २०० रुपयात विकली जात आहे. यासाठी मार्जीन निश्चित करण्यात आली आहे. खत आणि इतर बियाणे खरेदी करणाऱ्यांनाच या बियाण्यची बॅग दिली जात आहे. विशेष म्हणजे गुणवत्ता नियंत्रण पथक यापासून बेखबर आहे. याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बियाणाची बॅग अधिक दराने विकली जात असताना विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही. यामुळे विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. यातून अधिक दराने कपाशी बियाणे विकण्याची जणू स्पर्धा लागल्याचे चित्र बियाणे बाजारात आहे. (शहर वार्ताहर)दुष्काळावर मात करण्यासाठी बियाणांचे दर कमी केलेदुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने बियाणांच्या किमती ३० रुपयांनी कमी केल्या आहेत. तसे परिपत्रक काढण्यात आले असले तरी, काही खासगी कंपन्यांनी आपली मक्तेदारी कायम ठेवत अतिरिक्त दर शेतकऱ्यांवर लादले आहेत. अशा कंपन्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही.