शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधक यवतमाळकर झाले सद्भावना पुरस्काराने सन्मानित

By admin | Updated: September 8, 2016 00:58 IST

संपूर्ण देशामध्ये अमन, शांती, भाईचारा निर्माण व्हावा या दृष्टीने जनजागृती करण्याकरिता जमाते-एस्लामे-हिंद या संघटनेच्यावतीने

मान्यवरांची उपस्थिती : रफिक पारनेर यांच्या व्याख्यानातून प्रबोधनयवतमाळ : संपूर्ण देशामध्ये अमन, शांती, भाईचारा निर्माण व्हावा या दृष्टीने जनजागृती करण्याकरिता जमाते-एस्लामे-हिंद या संघटनेच्यावतीने स्थानिक भावे मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या अमन, शांती कुणासाठी, कशासाठी या संदर्भात डॉ. रफिक पारनेर (अहमदनगर) यांचे व्याख्यान झाले.यामध्ये आपले संपूर्ण जीवन एकमेकांच्या सहकार्यानेच विकासाच्या दिशेने जाण्याचे ध्येय निश्चित केलेले सत्यशोधक गोलमेज परिषदेचे डॉ. ज्ञानेश्वर गोबरे, आदिवासींच्या हक्कासाठी सत्यशोधक भूमिका मांडून संघर्ष निर्माण करणारे आदिवासी मुक्ती दलाचे प्रा. माधव सरकुंडे, भारतीय पिछडा शोषित संघटना, डॉ. बाबासाहेब नंदूरकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश नंदूरकर, अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, आॅल इंडिया कौमीन तजीम के मोहमद असीम अली यांना सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, समितीचे सचिव पंडित दिघाडे, अध्यक्ष पप्पू भोयर, सदस्य डॉ. विजय चाफले, सत्यशोधक समाजाचे डॉ. दिलीप घावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एजाज जोश, जिया अहेमद यांनी केले, तर रियाजभाई यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)