शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

निराधार महिलांना साडी-चोळीचे वाटप

By admin | Updated: December 26, 2016 01:56 IST

ईश्वर देशमुख फाऊंडेशनच्यावतीने रविवारी तालुक्यातील आश्रमशाळा येथे निराधार गरीब,

चिंचोली येथे स्तुत्य उपक्रम : उटणे लावून घातले अभ्यंगस्नान दिग्रस : ईश्वर देशमुख फाऊंडेशनच्यावतीने रविवारी तालुक्यातील आश्रमशाळा येथे निराधार गरीब, असहाय्य महिलांचा साडी, चोळी देऊन सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आगळ््यावेगळ््या कार्यक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे. समाजातील निराधार महिलांना चिंचोली येथे एकत्रित करण्यात आले. सर्व प्रथम १८ महिलांना उटणे लावून अभ्यंग स्रान घालण्यात आले. त्यानंतर त्यांना नवीन नववारी पातळ व चोळी बांगल्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर ताट, रांगोळी घालून जेवण देण्यात आले. त्यांच्यातील विविध कलागुणांना उजाळा देण्यासाठी त्यांच्यामधील काहींनी ओव्या, स्त्रोत, उखाणे आदी सादर केले. तसेच स्वत:चा परिचय करून दिला. या कार्यक्रमासाठी वैशाली देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी अनिता वानखेडे, रेखा पिदळकर, पुष्पा गावंडे, वर्षा सुपारे, सीमा निकम, निर्मला देशमुख, सुचिता देशमुख, अपेक्षा देशमुख, शुभांगी जगताप, राधिका जोशी, चेतना ढोले आदी महिला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)