शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

घाटंजी पालिकेचे उपाध्यक्ष व सदस्य कारकुनाच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:55 IST

कर्मचाऱ्यांची टंचाई असल्याने शहराचा विकास थांबला आहे. तरीही शासनाकडून पदभरतीकडे दुर्लक्ष सुरू आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची टंचाई : दहा वर्षांपासून पदभरतीच नाही, विकास खोळंबला

आॅनलाईन लोकमतघाटंजी : कर्मचाऱ्यांची टंचाई असल्याने शहराचा विकास थांबला आहे. तरीही शासनाकडून पदभरतीकडे दुर्लक्ष सुरू आहे. कामे होत नसल्याने नागरिक आणि पदाधिकाऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लिपिकांची कामेही पदाधिकाऱ्यांना करावी लागत आहे. याच बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी खुद्द उपाध्यक्ष शैलेश ठाकूर आणि काही नगरसेवकांनी प्रत्यक्ष कारकुनाची कामे केली. लिपिकांच्या खुर्चीत बसून त्यांनी या पदांची जबाबदारी सांभाळली.नगरपरिषदेची निवडणूक होऊन वर्षभराचा कालावधी लोटला. मात्र लोकांच्या समस्या सोडविल्या जात नाही. दररोज तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. पालिकेत अपुरे कर्मचारी आहे. कामे होत नसल्याने नागरिक पदाधिकाºयांकडे धाव घेत आहेत. मागील दहा वर्षांपासून नगरपरिषदेत पदभरती झालेली नाही. यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र दखल घेण्यात आलेली नाही. नागरिकांना पालिकेच्या कामकाजाची माहिती, योजना, आवश्यक कागदपत्र अशा प्रकारची कामे पदाधिकाºयांना कार्यालयात बसून करावी लागत आहे. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांनी पालिकेत पदभरतीसाठी संचालकांकडे पत्रव्यवहार केला. काही दिवसांपूर्वी नगरपरिषद कार्यालयाला कुलूप लाऊन जिल्हाधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली. तरीही पदभरतीविषयी काहीही हालचाली झालेल्या नाही. सोमवारी उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, नगरसेवक सैयद फिरोज यांनी बाबूच्या खुर्चीत बसून लोकांच्या अनेक तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला. अर्ज लिहून देण्यापर्यंतची कामेही त्यांनी केली. शहराच्या विकासाकरिता कर्मचाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेता जनहित याचिका दाखल केली जाणार असल्याचे शैलेश ठाकूर यांनी सांगितले.