शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

घाटंजीतील वाघाडी नदीला पुनर्जीवन

By admin | Updated: August 28, 2016 00:18 IST

तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या वाघाडी नदीला लोकसहभागामुळे पुनर्जीवन मिळाले आहे.

घाटंजी : तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या वाघाडी नदीला लोकसहभागामुळे पुनर्जीवन मिळाले आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीपात्रातील गाळ, कचरा आणि वाढलेली झुडपं काढून टाकल्याने अरूंद झालेल्या या नदीचे पात्र आता १५० फूट झाले आहे. लोकसहभागातून ही किमया साधली गेली आहे.सामाजिक जाण असलेल्या शहरातील मंडळींनी वाघाडी नदी वाचवा अभियान सुरू केले. शहराच्या मध्यभागी नैसर्गिक डोह असलेल्या ठिकाणी साचलेला गाळ काढण्यात आला. ९०० फूट लांब, १०० फूट रूंद आणि सहा फूट खोल गाळ उपसण्यात आला. गाळ मिश्रीत माती नदी काठावर टाकण्यात आली. काठाची उंची २० फूट झाल्याने पुराचा धोकाही कमी झाला आहे. कित्येक वर्षांपासूनचा गाळ निघाल्याने नदीचे नैसर्गिक झरेही मोकळे झाले. याचा फायदा शहरातील नैसर्गिक जलस्रोतांना होत आहे. वाघाडी नदी खोलीकरण आणि स्वच्छतेची मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य घेतले जात आहे. अभियानासाठी संयोजक प्रशांत उगले, सुभाष मानकर, सत्यजित जेना, मधुकर धस, रणजित बोबडे, अ‍ॅड. संदीप नार्लावार, मनसूरभाई, अमित पडलवार, प्रदीप बावने, गिरीश बोरकर, लक्ष्मण कानकाटे, श्रीहरी पेंदोर, माधुरी ताजने, दिनेश हुदैकर, गणेश धांदे, सुरज हेमके, प्रमोद गिरी, ओम बाजपेयी, भावेश सूचक, अंकूश हर्षे, संतोष चिव्हाणे, नागोराव गिनगुले, गणेश खापर्डे, अनिल दावडा, विद्याधर राऊत, महादेव सोनटक्के, प्रवीण वानखडे, मनोज हामंद, विक्की माहुरे, अभिजित झाडे, किशोर अक्कलवार आदी पुढाकार घेत आहे. (प्रतिनिधी)