शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

घाटंजीतील वाघाडी नदीला पुनर्जीवन

By admin | Updated: August 28, 2016 00:18 IST

तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या वाघाडी नदीला लोकसहभागामुळे पुनर्जीवन मिळाले आहे.

घाटंजी : तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या वाघाडी नदीला लोकसहभागामुळे पुनर्जीवन मिळाले आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीपात्रातील गाळ, कचरा आणि वाढलेली झुडपं काढून टाकल्याने अरूंद झालेल्या या नदीचे पात्र आता १५० फूट झाले आहे. लोकसहभागातून ही किमया साधली गेली आहे.सामाजिक जाण असलेल्या शहरातील मंडळींनी वाघाडी नदी वाचवा अभियान सुरू केले. शहराच्या मध्यभागी नैसर्गिक डोह असलेल्या ठिकाणी साचलेला गाळ काढण्यात आला. ९०० फूट लांब, १०० फूट रूंद आणि सहा फूट खोल गाळ उपसण्यात आला. गाळ मिश्रीत माती नदी काठावर टाकण्यात आली. काठाची उंची २० फूट झाल्याने पुराचा धोकाही कमी झाला आहे. कित्येक वर्षांपासूनचा गाळ निघाल्याने नदीचे नैसर्गिक झरेही मोकळे झाले. याचा फायदा शहरातील नैसर्गिक जलस्रोतांना होत आहे. वाघाडी नदी खोलीकरण आणि स्वच्छतेची मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य घेतले जात आहे. अभियानासाठी संयोजक प्रशांत उगले, सुभाष मानकर, सत्यजित जेना, मधुकर धस, रणजित बोबडे, अ‍ॅड. संदीप नार्लावार, मनसूरभाई, अमित पडलवार, प्रदीप बावने, गिरीश बोरकर, लक्ष्मण कानकाटे, श्रीहरी पेंदोर, माधुरी ताजने, दिनेश हुदैकर, गणेश धांदे, सुरज हेमके, प्रमोद गिरी, ओम बाजपेयी, भावेश सूचक, अंकूश हर्षे, संतोष चिव्हाणे, नागोराव गिनगुले, गणेश खापर्डे, अनिल दावडा, विद्याधर राऊत, महादेव सोनटक्के, प्रवीण वानखडे, मनोज हामंद, विक्की माहुरे, अभिजित झाडे, किशोर अक्कलवार आदी पुढाकार घेत आहे. (प्रतिनिधी)