शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

निराधारांचे मानधन वाढणार

By admin | Updated: June 1, 2016 00:19 IST

वाढत्या माहागाईचा सामना करणाऱ्या निराधारांना दिलासा मिळावा म्हणून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मानधनवाढीच्या दृष्टीने अहवाल मागविला आहे.

अहवाल पाठविला : सामाजिक न्याय विभागाच्या हालचालीयवतमाळ : वाढत्या माहागाईचा सामना करणाऱ्या निराधारांना दिलासा मिळावा म्हणून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मानधनवाढीच्या दृष्टीने अहवाल मागविला आहे. संजय गांधी निराधार योजनेतील ३१ हजार लाभार्थ्यांचा अहवाल जिल्ह्याने पाठविला आहे. यामध्ये वाढीव मानधन केल्यास किती रूपये लागतील याची गोळाबेरीज पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यात एक लाख नागरिकांना निराधार योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते. यामध्ये संजय गाधी निराधार योजनेत ३१ हजार लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार योजनेमध्ये अपंग, निराधार, विधवा, परितक्त्या, अनाथ मुलासोबत, शेतकरी विधवांचाही समावेश आहे.संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. यासाठी लाभार्थी कुटुंबाचा अहवाल जिल्ह्यातून मागविण्यात आला आहे. त्याचा संपूर्ण बायोडाटा प्रशासनाने वरिष्ठांकडे पाठविला आहे. लाभार्थ्यांच्या कुटुुंबात किती सदस्य आहेत. त्यामध्ये लाभार्थी अनाथ असेल तर ७५० रूपये, एक आपत्य असेल तर ८५० रूपये आणि दोन आपत्य असतील तर १००० रूपये मानधनाची शिफारस करण्यात आली. पूर्वी या लाभार्थ्यांना ६०० रूपयांचे मानधन दिले जात होते. वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. (शहर वार्ताहर)