शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

बारी समाजाचे दिग्रस तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:35 IST

ओबीसी प्रवर्गातील बारी, बरई, तांबोळी या जातींना असलेली क्रिमिलेअरची अट रद्द करावी, अशी मागणी दिग्रस तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून बारी समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देक्रिमिलेअरची अट रद्द करा : पान विक्री व्यवसाय आला संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : ओबीसी प्रवर्गातील बारी, बरई, तांबोळी या जातींना असलेली क्रिमिलेअरची अट रद्द करावी, अशी मागणी दिग्रस तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून बारी समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. परंपरागत पान व्यवसाय धोक्यात आल्याने हा समाज आर्थिक विपन्नावस्थेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.नागवेलीची उत्पादने बंद झाली आहे. त्यामुळे पान व्यवसाय संपुष्टात आला. परिणामी बारी समाज मजुरीकडे वळला. समाजात डॉक्टर, अभियंता, वकील व इतर अधिकारी फारसे नाहीत. ओबीसी आरक्षणामधून लाभ मिळाला नाही. त्यामुळे या समाजाला प्रगत वर्गात ठेवणे म्हणजे मोठे नुकसान करण्यासारखे आहे. त्यामुळे क्रिमिलेअरची अट रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.निवेदनावर दत्तात्रय दुधे, डॉ. संदीप दुधे, सुरेंद्र चिरडे, विनायक दुधे, गोविंद दुधे, रितेश दुधे, प्रकाश बोरेकर, मिथून निमकर, गुणवंत अस्वार, राजू चिरडे, नितीन चिरडे, विठोबा दुधे, दीपक माहूरकर, रमेश निमकर, परमेश्वर दुधे, सचिन बेहरे, शुभम दुधे, नीळकंठ दुधे, वसंत बोरेकर, अजय चिरडे, हर्षल बदुकले, तुषार गुजर, स्वप्नील दुधे, निखील दातार, शंकर दुधे, दिलीप निमकर, भाऊराव दुधे, उमेश निमकर आदींच्या स्वाक्षºया आहेत.