शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

भाड्याचा भुर्दंड अन् लांब फेराही

By admin | Updated: February 7, 2015 01:40 IST

कोट्यवधी रुपयांचे पूल आणि रस्ते होऊनही राळेगाव, यवतमाळ, चंद्रपूर आणि हिंगणघाट आगाराचे व्यवस्थापक या मार्गावरून बस सोडण्यास उत्सुक नाहीत.

राळेगाव : कोट्यवधी रुपयांचे पूल आणि रस्ते होऊनही राळेगाव, यवतमाळ, चंद्रपूर आणि हिंगणघाट आगाराचे व्यवस्थापक या मार्गावरून बस सोडण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंडासह २५ ते ५० किमीचा फेरा करावा लागतो. दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून एसटी बससे राळेगावपर्यंत आणि राळेगाव वरून पुढील स्थानकापर्यंत सुरू केल्या जात नाही. त्यामुळे शासनाने विशेषत: सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्ते व पूल बांधण्यापूर्वी ते या मार्गावर भविष्यात एसटी सुरू करणार की नाही याची लेखी परवानगी घ्यावी काय, महामंडळाने परवानगी दिल्यानंतरच रस्ते, पूल बांधावे काय असा प्रश्न संतप्त नागरिकांडून उपस्थित होत आहे. तालुक्यातील पार्डी आणि हिंगणघाट तालुक्यातील पोहणा या दोन गावांच्या मधातून वाहणाऱ्या वर्धा नदीवर दोन वर्षांपूर्वी सहा कोटी रुपयांचा पूल, दोन कोटी रुपयांचा रस्ता, लहान पूल, जोडरस्ता झाला. कळंब तालुक्यातील चिंचोली, देवळी तालुक्यातील अंदोरी या दोन गावाच्या मधातून वाहणाऱ्या वर्धा नदीवरही पाच-सहा कोटींचा भव्य पूल झाला. कोट्यवधीचे नवे रस्ते झाले. खैरी, कोसारा, मांडळी, वरोरा या मार्गावरही पूल आणि रस्ते झाले. खासगी वाहतूक, खासगी प्रवासी वाहतूक या पुलावरून सुरू झाली. मात्र सर्वसामान्यांची लोकवाहिनी एसटी बस या मार्गावरून सुरू झालेली नाही. गेली दोन वर्षात वारंवार प्रवासी, प्रवासी संघटना, ग्राहक पंचायत आदींनी मागणी करूनही बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही. चिंचोली, अंदोरी पुलावरून वर्धा आगाराची मिनीबस मोजक्या फेऱ्या करते. वरोरा आगाराची मिनीबस खैरी गावापर्यंत काही फेऱ्या चालविते. मात्र राळेगाव, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगणघाट आगाराने या मार्गावरून बसफेऱ्या सुरू केल्या नाही. (तालुका प्रतिनिधी)