शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

रंगनाथ स्वामी यात्रा सुरू

By admin | Updated: March 29, 2015 00:07 IST

विदर्भात प्रसिध्द असलेल्या येथील रंगनाथ स्वामींच्या यात्रेला सुरूवात झाली आहे.

वणी : विदर्भात प्रसिध्द असलेल्या येथील रंगनाथ स्वामींच्या यात्रेला सुरूवात झाली आहे. पूर्वी ही यात्रा तब्बल ३७ दिवस राहात होती. मात्र आता हा कालवधी दिवसेंदिवस कमी होत आहे.गेल्या अनेक वर्षांपूर्वी येथे श्रीरंग शेषयायी विष्णूच्या मूर्तीची स्थापना करून मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या बांधकामाची रचना व शेषशायी विष्णूची प्राचीन मूर्ती कावेरी नदीच्या तिरावरील श्रीरंग क्षेत्राच्या देवालयाप्रमाणेच आहे, असे म्हटले जाते. मंदिर स्थापनेनंतर काही वर्षांनी या मदिरासमोरील मैदानावर यात्रेला सुरूवात झाली. त्याच मैदानाला ‘यात्रा मैदान’ म्हणून ओळखे जाते. काही काळानंतर ही यात्रा वणीजवळील जैनांचे तीर्थस्थान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भांदक येथील पार्श्वनाथ मंदिरासमोर स्थलांतरीत झाली होती. मात्र तत्कालीन जमीनदार गीरमा ढुमे आणि विठ्ठल देशपांडे यांनी भांदक येथे भरत असलेली ही यात्रा पुन्हा १९५९ पासून वणीत भरविण्यास सुरूवात केली, असे वृद्ध सांगतात. त्यावेळी महाशिवरात्रीपासून सतत ३७ दिवस यात्रा भरत होती. मात्र आता ही यात्रा मोजकेच दिवस सुरू राहाते. आता ही यात्रा ऐन भरात आहे. गुढीपाडव्यापासून यात्रेला बहर आला आहे. यात्रेत मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध आहेत. तयामुळे बच्चे कंपनीसाठी ही यात्रा सध्या महत्त्वाची ठरत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)