शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समितीला ‘आयएसओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 11:26 IST

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगणला हागणदरीमुक्त गावाचा मान मिळाला असून त्याकरिता त्याला आयएसओ हे मानांकन प्रदान करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपंचायत राज अभियान इतरांनी आदर्श समोर ठेवण्याचे पालकमंत्र्यांनी केले आवाहन

आॅनलाईन लोकमतयवतमाळ: हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट राळेगाव पंचायत समितीने पूर्ण केले आहे, हे अभिमानाची बाब आहे. यशवंत पंचायत राज अभियानात राळेगाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी राळेगाव ही पहिली पंचायत समिती आहे. प्रायोगिक तत्वावर या पंचायत समितीने केलेल्या गोष्टी जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांसाठी मार्गदर्शक आहे. या बाभूळगाव, राळेगाव आणि कळंब हे तिनही तालुके हागणदारीमुक्त होणारे हे पहिले विधानसभा क्षेत्र ठरले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.राळेगाव पंचायत समिती येथे उत्सव हागणदारीमुक्ती याबाबत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, आमदार डॉ. अशोक उईके, राळेगाव पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे, उपसभापती नीलेश रोठे, जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, उषा भोयर, प्रिती काकडे, पंचायत समिती सदस्या शिला सलामे, स्नेहा येणोरकर, प्रशांत तायडे, ज्योती खैरकार, राळेगावचे नगराध्यक्ष बबन भोंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, गटविकास अधिकारी विनोद खेडकर आदी उपस्थित होते.पंचायत समितीने संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त करून राज्यात पंचायत समितीला आयएसओ दर्जा प्राप्त करून दिला आहे. ही अत्यंत गौरवाची बाब आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांनीसुद्धा राळेगाव पंचायत समितीचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.राळेगाव येथे उत्सव हागणदारीमुक्त कार्यक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान