शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

कडधान्याचा पेरा दोन लाख हेक्टरने वाढला

By admin | Updated: July 16, 2016 02:37 IST

देशात कडधान्य लागवडीचे प्रमाण दरवर्षी घटत असल्याचे पाहून सरकारने मिशन म्हणून कृषी विभागाला हे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट दिले होते.

कृषी विभाग समाधानी : कपाशी, सोयाबीनमध्ये घट, तूर वाढली यवतमाळ : देशात कडधान्य लागवडीचे प्रमाण दरवर्षी घटत असल्याचे पाहून सरकारने मिशन म्हणून कृषी विभागाला हे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात कृषी विभागाने कडधान्याचा पेरा तब्बल दोन लाख हेक्टरने वाढविण्यात यश मिळविले आहे. कडधान्ये आणि विशेषत: डाळीचा पेरा कमी होत आहे. पर्यायाने डाळींची आयात करावी लागते. त्यामुळे सर्वत्र साठेबाजी होत असल्याने भाव गगनाला भिडत आहे. लागवड क्षेत्र वाढविणे, मुबलक प्रमाणात डाळ उपलब्ध करून देणे, आयात रोखणे, साठेबाजी रोखणे या माध्यमातून डाळींचे भाव नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने कडधान्याचे लागवड क्षेत्र वाढविण्याचे मिशन हाती घेतले. त्याची जबाबदारी कृषी खात्यावर सोपविण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांना उद्दीष्ट दिले गेले. त्याचा कृषी सहसंचालक, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी सतत आढावा घेत आहे. कृषी विद्यापीठांनाही शेतकऱ्यांना कडधान्य लागवडीसाठी मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. जिल्ह्यात खरिपाचे नऊ लाख पाच हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यात दरवर्षी सर्वाधिक कापूस पावणे पाच लाख तर सोयाबीनचे क्षेत्र अडीच लाख हेक्टरचे आहे. परंतु यावर्षी त्यात अनुक्रमे ७३ हजार व ३० हजार हेक्टरने घट झाली आहे. त्याऐवजी कडधान्याचे क्षेत्र सध्याच एक लाख ६२ हजार हेक्टरने वाढले आहे. कडधान्याची प्रत्यक्ष लागवड एक लाख ८१ हजार हेक्टरवर झाली आहे. पुढील काही दिवसात त्यात आणखी भर पडून हे क्षेत्र दोन लाख हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यात सर्वाधिक ५० हजार हेक्टर क्षेत्र तूर पिकाचे वाढले आहे. (प्रतिनिधी)