शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांसाठी सर्व तालुक्यांत जनजागृती मेळावे

By admin | Updated: February 5, 2016 01:55 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खचलेले मनोधैर्य उंचाविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी ...

यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खचलेले मनोधैर्य उंचाविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी जिल्हाप्रशासनाच्या वतीने बळीराजा चेतना अभियान जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व सोळाही तालुक्यातील गावागावांत हजारांवर कीर्तन, पथनाट्य, प्रबोधन मेळावे, कृषी मेळावे यातून बळीराजाचे मनोबल उंचावण्याचे काम अभियानाच्या माध्यमातून चालू आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विकासात्मक योजना, जोडधंदे यांची सर्वकष माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी. शेतकऱ्यांना जिल्हाप्रशासन आपल्या पाठीशी उभे आहे, असा विश्वास निर्माण करण्याचे काम सुरू आहे. सोळाही तहसी लमधील हजारांवर गावात प्रबोधनकार, कीर्तनकार आणि प्रथनाट्य, रांगोळीकार यांच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम सुरू आहे. यवतमाळ तालुक्याचे तहसीलदार सचिन शेजाळ, कळंबचे एस.डी.काकडे, बाभूळगावचे तहसीलदार गोरडे, पुसद तहसीलदार संजय गरकल, मारेगाव तालुक्यात तहसीलदार संतोश यवलीकर, पांढरकवडा तहसीलदार शैलेश काळे, झरीजामणी तालुक्यात ए. जी. देवकर, आणीर्चे तहसीलदार रजनलवार, दारव्हा येथील तहसीलदार राऊत, दिग्रसचे तहसीलदार नितीन देवरे, नेर येथील तहसीलदार शरयू आडे, राळेगावचे हेमंत गागुर्डे, घाटंजीचे तहसीलदार महादेव जोरवर, वणीचे तहसीलदार आर. बी. भोसले, उमरखेडचे कांबळे, महागावचे तहसीलदार पांडे गावोगावी कीर्तन, भजन, रांगोळी, प्रबोधनपर कार्यक्रम, चर्चासत्र, निबंधस्पर्धा, प्रगतशील शेतकरी मेळावे अशा विविध माध्यमातून शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्याचे काम करीत आहेत. (प्रतिनिधी)