शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी सर्व तालुक्यांत जनजागृती मेळावे

By admin | Updated: February 5, 2016 01:55 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खचलेले मनोधैर्य उंचाविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी ...

यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खचलेले मनोधैर्य उंचाविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी जिल्हाप्रशासनाच्या वतीने बळीराजा चेतना अभियान जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व सोळाही तालुक्यातील गावागावांत हजारांवर कीर्तन, पथनाट्य, प्रबोधन मेळावे, कृषी मेळावे यातून बळीराजाचे मनोबल उंचावण्याचे काम अभियानाच्या माध्यमातून चालू आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विकासात्मक योजना, जोडधंदे यांची सर्वकष माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी. शेतकऱ्यांना जिल्हाप्रशासन आपल्या पाठीशी उभे आहे, असा विश्वास निर्माण करण्याचे काम सुरू आहे. सोळाही तहसी लमधील हजारांवर गावात प्रबोधनकार, कीर्तनकार आणि प्रथनाट्य, रांगोळीकार यांच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम सुरू आहे. यवतमाळ तालुक्याचे तहसीलदार सचिन शेजाळ, कळंबचे एस.डी.काकडे, बाभूळगावचे तहसीलदार गोरडे, पुसद तहसीलदार संजय गरकल, मारेगाव तालुक्यात तहसीलदार संतोश यवलीकर, पांढरकवडा तहसीलदार शैलेश काळे, झरीजामणी तालुक्यात ए. जी. देवकर, आणीर्चे तहसीलदार रजनलवार, दारव्हा येथील तहसीलदार राऊत, दिग्रसचे तहसीलदार नितीन देवरे, नेर येथील तहसीलदार शरयू आडे, राळेगावचे हेमंत गागुर्डे, घाटंजीचे तहसीलदार महादेव जोरवर, वणीचे तहसीलदार आर. बी. भोसले, उमरखेडचे कांबळे, महागावचे तहसीलदार पांडे गावोगावी कीर्तन, भजन, रांगोळी, प्रबोधनपर कार्यक्रम, चर्चासत्र, निबंधस्पर्धा, प्रगतशील शेतकरी मेळावे अशा विविध माध्यमातून शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्याचे काम करीत आहेत. (प्रतिनिधी)