शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:41 IST

महागाव : जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यात दारव्हा मतदारसंघातील दिग्रस व दारव्हा तालुक्यातील आठ हजार ...

महागाव : जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यात दारव्हा मतदारसंघातील दिग्रस व दारव्हा तालुक्यातील आठ हजार ४०० शेतकऱ्यांना पात्र ठरवून लाभ देण्यात आला. मात्र, उर्वरित शेतकरी अद्याप वंचित आहे. त्यांना तत्काळ लाभ् द्यावा, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दारव्हा विधानसभा मतदारसंघ वगळता इतर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. वंचित शेतकर्‍यांना त्वरित पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, अन्यथा विदर्भ जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत विमा कंपन्यांची तत्काळ बैठक बोलावणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे वंचित साडेचार लाख शेतकऱ्यांना विमा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. गतवर्षी शासनाने आवाहन केल्यानुसार, साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातून विमा कंपन्यांनी कोट्यवधींची माया गोळा केली. त्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील विशिष्ट तालुक्याला विमा कंपन्यांनी लाभ दिला. हा इतर शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असे समितीने म्हटले आहे. समितीने विमा कंपन्यांविरुद्ध तत्काळ कार्यवाही करण्याचे निवेदन दिले, अन्यथा ही बाब न्यायालयात नेण्याचा इशारा दिला.