शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पारंपरिक वेशभूषेतून राज्यकर्त्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:07 IST

बोगस आदिवासींनी खºया आदिवासींच्या जागांवर नोकरी मिळविली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने कारवाईचे आदेशही दिले.

ठळक मुद्देएल्गार : अंगाला पाने बांधून आंदोलन, बोगस आदिवासींनी नोकºया बळकावल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस आदिवासींनी खºया आदिवासींच्या जागांवर नोकरी मिळविली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने कारवाईचे आदेशही दिले. मात्र सरकार कुठलीही कारवाई करीत नसल्याने संतप्त आदिवासी बांधवांनी अंगाला झाडांची पाने बांधून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.बोगस आदीवासींना नोकरीतून काढून टाकण्याच्या मागणीसाठी बुधवारी सर्व आदिवासी समाज संघटनांनी तिरंगा चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन केले. नियमित धरणे आंदोलनापेक्षा हे आंदोलन वेगळे ठरले. स्वातंत्र्यानंतरही आदिवासी बांधवांचे प्रश्न सुटले नाहीत. खºया आदिवासींच्या जागा बोगस आदिवासींनी बळकावल्या. पावणे ेदोन लाख जागांवर बोगस आदिवासी नोकरी करीत आहेत. या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या. मात्र त्याची अंमलबजावणीच केली जात नसल्याचा आरोप आदोलनकर्त्यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे डोळेझाक केल्याचा आरोप करीत आदिवासी बांधवांनी त्वरित पावले उचलण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी परंपरागत पोशाख परिधान करून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात राजू चांदेकर, किशोर उईके, बाळकृष्ण गेडाम, बंडू मेश्राम, विवेक चौधरी, सचिन चचाणे , प्रफुल्ल आडे, निनाद सुरपाम, मनीषा तिरणकर, रेखा कनाके आदी सहभागी झाले होते.