शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वित्त आयोगाच्या निधीतून नळ योजनांना प्राधान्य

By admin | Updated: April 22, 2016 04:27 IST

ग्रामस्थांना विश्वासत घेऊनच १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या खर्चाचे नियोजन करावे, यातून गावातील पाणी

यवतमाळ : ग्रामस्थांना विश्वासत घेऊनच १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या खर्चाचे नियोजन करावे, यातून गावातील पाणी टंचाई निवारणार्थ कायमस्वरूपी उपाय योजना करावी, असे आवाहन दिल्ली येथील माहिती व प्रसार विभागाचे उपसचिव एम.आय. वाधवाणी यांनी कळंब तालुक्यातील वंडली येथे ग्रामसभेत केले. जिल्हा परिषदेकडून ग्राम उदय ते भारत उदय अभियान राबविण्यात येत आहे. १४ ते २४ एप्रिल दरम्यान सुरू असलेल्या या अभियानाचे अवलोकन करण्यासाठी दिल्ली येथील माहिती व प्रसार उपसचिव एम. आय. वाधवाणी यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी कळंब तालुक्यातील वंडली या गावात भेट देऊन ग्रामस्थासोबत चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप अपार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीने शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, महिला बचत गटाची रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. २३ एप्रिल रोजी जिल्हाचे पालक सचिव व्ही. गिरीराज हे सुध्दा ग्रासभेला उपस्थित राहणार आहेत. यावरून शासन अभियानाबाबत गंभीर असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)वंडलीत सभा ४पंचायत राज सक्षमीकरणासाठी ग्राम उदय ते भारत उदय अभियान राबविले जात आहे. याच अनुषंगाने कळंब तालुक्यातील वंडली येथे ग्रामसभा घेण्यात आली. गावात पानवठ्यांची स्वच्छता, नाल्यांची सफाई करण्यात आली. येथील सुशोभिकरण पाहून उपसचिवांनी शंकाही व्यक्त केली.