शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

उसाला २२०० रुपये भाव देणार

By admin | Updated: November 10, 2016 01:39 IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी २२०० रुपये प्रतिटन भाव मिळणार आहे. तशी घोषणा वसंतचे चेअरमन माधवराव पाटील जळगावकर यांनी केली.

शेतकऱ्यांना दिलासा : वसंत कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभमुळावा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी २२०० रुपये प्रतिटन भाव मिळणार आहे. तशी घोषणा वसंतचे चेअरमन माधवराव पाटील जळगावकर यांनी केली. वसंत सहकारी साखर कारखान्याच्या ४५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माधवराव पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. माधवराव पाटील गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी म्हणाले, आम्ही २१०० रुपये प्रतिटन भाव देण्याचे परिपत्रक काढले. परंतु शेजारच्या महागाव येथील नॅचरल शुगर व हदगावचा भाऊराव सहकारी साखर कारखाना २२०० रुपये प्रतिटन भाव देत आहे. त्यामुळे सभासदांच्या भावना लक्षात घेवून वसंत साखर कारखानासुद्धा प्रतिटन २२०० रुपये भाव देईल. यावेळी दोन लाख टन उसाचे गाळप झाले पाहिजे, हे आमचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी वसंतलाच ऊस देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली. यावेळी संचालक मंडळाचीही अविरोध निवड पार पडली. कारखान्याचे उपाध्यक्ष कृष्णा पाटील देवसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या बाजीराव कदम, मारोती पतंगे, खंडबाराव लोखंडे आदी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शुभारंभ कार्यक्रमाला संचालक चितांगराव कदम, आनंद चिकणे, भीमराव पाटील चंद्रवंशी, तातेराव चव्हाण, अरुण भालेराव, रमेश चौधरी, सुभाष जाधव, नाना चव्हाण, विलास मोरे, सरपंच सविता कदम, कल्याणराव माने, गणेश शिंदे, साहेबराव खडसे, शिवाजीराव देशमुख, शिवप्रसाद सूर्यवंशी, शरद पुरी, अनंत कदम, अभिलाष नाईक, राजेंद्र हाडप, पुंडलिक बडे यांच्यासोबत कंत्राटदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)