शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

विनंती बदल्यांसाठी पोलिसांवर दबाव

By admin | Updated: May 30, 2016 00:03 IST

जिल्हा पोलीस दलात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. विनंती बदलीसाठी कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

नियमाला बगल : शेवटच्या क्षणी मागितले अर्जयवतमाळ : जिल्हा पोलीस दलात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. विनंती बदलीसाठी कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बदलीच्या ठिकाणाचे तीन पर्याय निवडावे अशी सूचना आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांना शेवटच्या क्षणी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच विनंती अर्ज करण्याची सूचना मिळाली. त्यामुळे शुक्रवारी काही कर्मचाऱ्यांनी इच्छा नसताना बदलीसाठी विनंती अर्ज करण्यास भाग पाडण्यात आले. शिस्तीचे खाते म्हणून लौकिक असलेल्या पोलीस दलात वरिष्ठांच्या निर्णयाविरोधात जाण्याची कोणीच हिम्मत करत नाही. मात्र काही कारण नसताना अचानक विनंती बदलीसाठी अर्ज करा, असा मॅसेज शोधपथकातील काही कर्मचाऱ्यांना देण्यात आला. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कर्मचाऱ्यांना विनंती बदलीसाठी पाचारण करण्यात आले. उलट पाच वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्यांना मात्र सूट देण्यात आली. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे, असा संशय पोलीस वर्तुळात व्यक्त होत आहे. बदलीसाठी सुमार कामगिरी हा निकष ठेवला असले तर, अनेक निष्क्रिय कर्मचाऱ्यांना विनंती बदलीसाठी बोलाविण्यात आले नाही. यावरून केवळ काही कर्मचाऱ्यांनाच टार्गेट केले जात आहे, अशी भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दबावात घेतलेल्या विनंती अर्जावरून जर बदली झाली तर दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झाला. काही कर्मचारी मॅटमध्ये जाण्यासाठी बदली आदेशाची वाट पाहत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)पोलीस दलातील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून मुख्यालयातच कार्यरत असल्याची निनावी तक्रार सहा महिन्यांपूर्वी मिळाली होती. अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. कुणावरही बदलीसाठी दबाव टाकण्यात आलेला नाही. असा प्रकार झाला असल्यास कर्मचाऱ्यांनी थेट संपर्क करावा. - अखिलेशकुमार सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक