शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

लोकहिताच्या कामांना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 22:26 IST

लोकप्रतिनिधींनी जनतेला काय हवे, हे हेरून लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देमाणिकराव ठाकरे : लोणबेहळ, अंजनखेड येथे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : लोकप्रतिनिधींनी जनतेला काय हवे, हे हेरून लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले.तालुक्यातील अंजनखेड, लोणबेहळ येथे विकास कामांचे लोकार्पण करताना ते बोलत होते. अंजनखेड येथे राजीव गांधी भवन झाल्याने आता एकाच छताखाली सर्व कार्यालय आले. यामुळे विकास कामे त्वरित मार्गी लागतील, असे त्यांनी सांगितले. नवीन वास्तूची देखभाल करण्याची जबाबदारी गावकऱ्यांची असल्याचे माजीमंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती निमीष मानकर, महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर, शिक्षण सभापती नंदिनी दरणे, पंचायत समिती सभापती सूर्यकांत जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, अ‍ॅड.प्रदीप वानखडे, जितेंद्र मोघे, साजिद बेग, अविनाश गावंडे, महेश कंचलवार, माजी सरपंच यादवराव वानखडे, विठ्ठलराव बंडे, सरपंच माया लसंते, उपसरपंच रत्नमाला गेडाम, सुनील भारती, ऊद्धवराव भालेराव, बाळासाहेब गिरी, छोटू देशमुख, नितीन बुटले, अतुल देशमुख, दिनेश ठाकरे, संजय पवार, के.बी.भेंडे, स्नेहल पाटील, डॉ. शाम शिंदे, निरंजन जाधव आदी उपस्थित होते. संचालन कैलास राऊत यांनी केले.

टॅग्स :Manikrao Thakareमाणिकराव ठाकरे