शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

लोकहिताच्या कामांना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 22:26 IST

लोकप्रतिनिधींनी जनतेला काय हवे, हे हेरून लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देमाणिकराव ठाकरे : लोणबेहळ, अंजनखेड येथे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : लोकप्रतिनिधींनी जनतेला काय हवे, हे हेरून लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले.तालुक्यातील अंजनखेड, लोणबेहळ येथे विकास कामांचे लोकार्पण करताना ते बोलत होते. अंजनखेड येथे राजीव गांधी भवन झाल्याने आता एकाच छताखाली सर्व कार्यालय आले. यामुळे विकास कामे त्वरित मार्गी लागतील, असे त्यांनी सांगितले. नवीन वास्तूची देखभाल करण्याची जबाबदारी गावकऱ्यांची असल्याचे माजीमंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती निमीष मानकर, महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर, शिक्षण सभापती नंदिनी दरणे, पंचायत समिती सभापती सूर्यकांत जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, अ‍ॅड.प्रदीप वानखडे, जितेंद्र मोघे, साजिद बेग, अविनाश गावंडे, महेश कंचलवार, माजी सरपंच यादवराव वानखडे, विठ्ठलराव बंडे, सरपंच माया लसंते, उपसरपंच रत्नमाला गेडाम, सुनील भारती, ऊद्धवराव भालेराव, बाळासाहेब गिरी, छोटू देशमुख, नितीन बुटले, अतुल देशमुख, दिनेश ठाकरे, संजय पवार, के.बी.भेंडे, स्नेहल पाटील, डॉ. शाम शिंदे, निरंजन जाधव आदी उपस्थित होते. संचालन कैलास राऊत यांनी केले.

टॅग्स :Manikrao Thakareमाणिकराव ठाकरे