शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अनेक ग्रामपंचायतींच्या नळयोजनांचा वीजपुरवठा कापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:45 IST

केंद्र सरकारने प्रत्येक गावात शुद्ध पाणी पोहोचविण्याची घोषणा केली. मात्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत वीज देयके अडथळा ठरत आहेत. अनेकदा ...

केंद्र सरकारने प्रत्येक गावात शुद्ध पाणी पोहोचविण्याची घोषणा केली. मात्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत वीज देयके अडथळा ठरत आहेत. अनेकदा ग्रामपंचायतीला उत्पन्नापेक्षा देयके जास्त येत आहे. त्यामुळे ही देयके भरावी कशी, अशी समस्या ग्रामपंचायतीसमोर असून देयके थकीत आहे. ऑगस्ट महिन्यात महावितरणने थकीत बिल वसुली मोहीम तालुक्यात राबविली आणि ज्यांची देयके थकीत आहे, त्यांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. यामध्ये अनेक ग्रामपंचायतींच्या नळयोजनेचा वीजपुरवठा तोडण्यात आला. यात धामणी, बोटोणी, म्हैसदोडका, शिवनाळा, बुरांडा, हटवांजरी, जळका, घोगुलदरा, सालई पोड, सराटी, सगनापूर, चिंचमंडळ, खंडणी, अर्जुनी, आदी गावांतील वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. कोरोनामुळे बहुतांश नागरिकांनी घर व पाणी कर भरणे ठप्प केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.