शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

गरिबांनो, किलोभर साखरेत करा दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:22 IST

गेल्या चार वर्षांपासून जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारने गोरगरीब जनतेवर अवघ्या एक किलो साखरेत दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना दिवाळीच्या निमित्ताने प्रती कार्ड केवळ एक किलो साखर दिली जाणार आहे.

ठळक मुद्देशासनाचा फतवा : जिल्ह्यातील सव्वा पाच लाख लाभार्थ्यांपुढे पेच, हेच का ‘अच्छे दिन’?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या चार वर्षांपासून जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारने गोरगरीब जनतेवर अवघ्या एक किलो साखरेत दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना दिवाळीच्या निमित्ताने प्रती कार्ड केवळ एक किलो साखर दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सरकार, जिल्हा प्रशासन व पुरवठा विभागाविरूद्ध जनतेत रोष पाहायला मिळतो आहे.राज्यात सव्वा पाच लाख रेशनकार्डधारक आहेत. त्यांची दिवाळी गोड करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने केली. आता खूप काही आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा या गोरगरीब कार्डधारकांना होती. मात्र प्रत्यक्षात भाजपा सरकारचा दिवाळीचा हा बार फुसका निघाला. दिवाळी गोड करण्यासाठी शासनाकडून रेशन कार्डवर केवळ एक किलो साखर दिली जाणार आहे. त्याचा दर २० रुपये प्रती किलो राहणार आहे. चार ते सहा जणांच्या कुटुंबाला किलोभर साखर दिवाळीसाठी पुरणार कशी, हा प्रश्न आहे. सरकारस्तरावर दौरे, बैठका, उद्घाटन, भूमिपूजन या माध्यमातून लोकप्रतिनिधी व अधिकाºयांकडून प्रचंड उधळपट्टी शासकीय तिजोरीतून सुरू आहे. तर दुसरीकडे गोरगरिबांना दिवाळीसारख्या सर्वात मोठ्या सणासाठी अवघी किलोभर साखर देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याने गरिबांमध्ये केंद्र व राज्यातील भाजपा सरकारविरोधात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे.४० टक्के पुरवठा कमीरेशन कार्डावरील वाटपासाठी ५३० मेट्रिक टन साखर मंजूर करण्यात आली. त्याचप्रमाणे तूर डाळ ५३० मेट्रिक टन, चणाडाळ १९७ मेट्रिक टन, उडीद डाळ ९७ मेट्रिक टन मंजूर करण्यात आली. यापैकी ६० टक्के मालाचा पुरवठा जिल्ह्याला झाला असून ४० टक्क्यांची मागणी आणखी नोंदविली गेली आहे.