शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

शेतकऱ्यांचा मुलगा व मुलगी झाले पोलीस उपनिरीक्षक

By admin | Updated: March 18, 2015 02:24 IST

वडील शेतकरी, गावात राहून शेती करीत असताना आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे, असे स्वप्न त्यांनी बघितले होते.

आर्णी : वडील शेतकरी, गावात राहून शेती करीत असताना आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे, असे स्वप्न त्यांनी बघितले होते. आणि त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. अशोक जेता राठोड रा.आंबोडा या शेतकऱ्याचे मुलगा व मुलगी हे दोघेही पोलीस उपनिरीक्षक झाले.अशोक राठोड यांच्या मुलांनी आपल्या शेतकरी पित्याचे स्वप्न पूर्ण केले. दोन्ही मुलांनी प्रचंड मेहनत घेवून हे यश संपादन केले. वडील शेतकरी असल्याने त्यांचे शिक्षण आर्णी येथे काकाकडे झाले. काका म.द. भारती शाळेत आहेत. तर बहीण नम्रता ही उमरखेडला पोलीस असलेल्या काकांकडे शिक्षणासाठी होती. भाऊ विकास याने प्राथमिक शिक्षण आर्णीला तर पुढील शिक्षण पुसद व चंद्रपूरला पूर्ण केले. एम.एस्सी. बी.एड. केल्यानंतर विकासने प्राध्यापक म्हणून चंद्रपूरला एक वर्ष नोकरी केली. त्यानंतर ही नोकरी कायम ठेवण्यासाठी त्याला पैसे मोजावे लागणार होते. आपण हे करू शकणार नाही, याची त्याला जाणिव झाल्याने त्याने पीएसआयसाठी तयारी सुरू केली, तर दुसरीकडे बहीण नम्रता हिने बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काकांप्रमाणे आपणही पोलीस खात्यात जावे यासाठी पीएसआय होण्याचे ठरविले. दोन्ही भावंडांनी सातत्याने अभ्यास करून हे यश संपादन केले. २०१३ मध्ये दोघेही परीक्षेला बसले. आणि उत्तीर्ण होवून त्यांची निवडही झाली. यामध्ये विकास महाराष्ट्रातून व्हीजे प्रवर्गातून १३ व्या स्थानी तर नम्रता ही सातव्या स्थानी होती. या दोघांनीही आपल्या यशाचे श्रेय काका, काकू, आई, वडील व शिक्षक यांना दिले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलेही कठोर परिश्रमाने इतरांप्रमाणेच यश संपादन करू शकतात, हे या दोघांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. (शहर प्रतिनिधी)