शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मारेगाव सेतू केंद्रात शेतकºयांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 22:10 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीचे अर्ज सेतू केंद्रावरून आॅनलाईन अर्ज भरताना .....

ठळक मुद्देकाँग्रेसची तहसीलदारांकडे तक्रार : आॅनलाईन अर्जासाठी मागितले जातात पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीचे अर्ज सेतू केंद्रावरून आॅनलाईन अर्ज भरताना होत असलेली शेतकºयांची आर्थिक लूट व मानसिक त्रास थांबवावा, अशी मागणी तालुका काँग्रेस व तालुका युवक काँग्रेसच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे.कर्जमाफीचे हे अर्ज भरताना शेतकºयांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट आदेश सेतू चालकांना असतानाही शेतकºयांना १०० ते ५०० रूपयांची मागणी करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या संगणक चालकाकडूनही यासाठी पैसे आकारण्यात येत आहे. त्यामुळे खासगी सेतू केंद्र व ग्रामपंचायतीच्या संगणक आॅपरेटरची चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतकºयांना काम सोडून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत आहे. त्यातच फॉर्म भरण्यासाठी शुल्क व मानसीक त्रास होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी त्यांना दिवसभर ताटकळत राहावे लागते. त्यामुळे शेतकºयांचा विचार करून होत असलेली लूट थांबवावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल देरकर, रवींद्र धानोरकर, शंकर मडावी, दुष्यंत जयस्वाल, यादव काळे, गौरीशंकर, नंदेश्वर आसूटकर, नवीन बावणे, आकाश बदकी आदींनी केली आहे.