शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावा

By admin | Updated: May 26, 2016 00:12 IST

वाहनांची वाढती संख्या, तसेच लोकसंख्येतील वाढीमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होत असून विविध प्रकारचे विषारी वायू निर्माण होत आहे.

मनोहरराव नाईक : वन महोत्सवांतर्गत कार्यशाळापुसद : वाहनांची वाढती संख्या, तसेच लोकसंख्येतील वाढीमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होत असून विविध प्रकारचे विषारी वायू निर्माण होत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडे लावा. त्यातूनच भावी पिढीचे संगोपन आणि संवर्धन होईल. असे प्रतिपादन आमदार मनोहरराव नाईक यांनी येथे केले.महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सवांतर्गत वृक्ष लागवड करणे, जलयुक्त शिवार अभियान, बळीराजा चेतना अभियान आदींबाबत तालुक्यातील अधिकारी-पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा बुधवारी येथे घेण्यात आली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून आ.नाईक बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार डॉ.संजय गरकल, गटविकास अधिकारी समाधान वाघ, सहाय्यक वनसंरक्षक रमेश राठोड, तालुका कृषी अधिकारी पी.के. राठोड, निसर्गसंवादचे राजकुमार दिघडे उपस्थित होते.येथील बचत भवनाच्या सभागृहाच्या आयोजित कार्यक्रमात आमदार नाईक म्हणाले, झाडे लावून त्याचे संगोपन करणे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. तसेच बाराही महिने हिरवेगार राहतील अशा वृक्षांचे रोपण करण्यात यावे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून किमान १०० झाडे लावावी, असे आवाहन त्यांनी केले. वन विभागाने जंगलामध्ये जुन्याच खड्ड्यात नवे झाडे लावू नये, असा मार्मिक टोला ना.नाईक यांनी लगावला. या प्रसंगी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला तलाठी संतोष देशमुख, मनीषा पवार, नायब तहसीलदार देवानंद धबाले यांच्यासह तालुक्यातील महसूल, कृषी, वन, पंचायत समिती आदी विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)