शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
2
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
3
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
6
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
7
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
8
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
9
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
10
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
11
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
12
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
13
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
14
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
15
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
16
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
17
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
18
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
19
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
20
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावा

By admin | Updated: May 26, 2016 00:12 IST

वाहनांची वाढती संख्या, तसेच लोकसंख्येतील वाढीमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होत असून विविध प्रकारचे विषारी वायू निर्माण होत आहे.

मनोहरराव नाईक : वन महोत्सवांतर्गत कार्यशाळापुसद : वाहनांची वाढती संख्या, तसेच लोकसंख्येतील वाढीमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होत असून विविध प्रकारचे विषारी वायू निर्माण होत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडे लावा. त्यातूनच भावी पिढीचे संगोपन आणि संवर्धन होईल. असे प्रतिपादन आमदार मनोहरराव नाईक यांनी येथे केले.महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सवांतर्गत वृक्ष लागवड करणे, जलयुक्त शिवार अभियान, बळीराजा चेतना अभियान आदींबाबत तालुक्यातील अधिकारी-पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा बुधवारी येथे घेण्यात आली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून आ.नाईक बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार डॉ.संजय गरकल, गटविकास अधिकारी समाधान वाघ, सहाय्यक वनसंरक्षक रमेश राठोड, तालुका कृषी अधिकारी पी.के. राठोड, निसर्गसंवादचे राजकुमार दिघडे उपस्थित होते.येथील बचत भवनाच्या सभागृहाच्या आयोजित कार्यक्रमात आमदार नाईक म्हणाले, झाडे लावून त्याचे संगोपन करणे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. तसेच बाराही महिने हिरवेगार राहतील अशा वृक्षांचे रोपण करण्यात यावे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून किमान १०० झाडे लावावी, असे आवाहन त्यांनी केले. वन विभागाने जंगलामध्ये जुन्याच खड्ड्यात नवे झाडे लावू नये, असा मार्मिक टोला ना.नाईक यांनी लगावला. या प्रसंगी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला तलाठी संतोष देशमुख, मनीषा पवार, नायब तहसीलदार देवानंद धबाले यांच्यासह तालुक्यातील महसूल, कृषी, वन, पंचायत समिती आदी विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)