शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सभागृहात लोकाभिमुख निर्णय व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:39 IST

जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्त्वाची शिखर संस्था आहे. ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्याने जिल्हा परिषद सभागृहात सकारात्मक चर्चेद्वारे लोकाभिमुख निर्णय झाले पाहिजे.

ठळक मुद्देमाधुरी आडे : जिल्हा परिषद सभागृहाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्त्वाची शिखर संस्था आहे. ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्याने जिल्हा परिषद सभागृहात सकारात्मक चर्चेद्वारे लोकाभिमुख निर्णय झाले पाहिजे. या निर्णयाची अधिकाऱ्यांनी तातडीने अंमलबजावणी केली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.जिल्हा परिषदेच्या सुसज्ज सभागृहाचे उद्घाटन माधुरी आडे यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, सभापती अरुणा खंडाळकर, प्रज्ञा भुमकाळे, निमिष मानकर, नंदिनी दरणे, रेणू शिंदे, मंगला पावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, मनोज चौधर, चंद्रशेखर खंदारे, मनोहर शहारे, राजेश चौधरी, बी.के. येंडे, के.एन. वानखडे, सुचिता पाटेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.नवीन सभागृहात होणाऱ्या आजच्या पहिल्या सभेत नवीन ऊर्जा घेऊन आपण सकारात्मक चर्चेद्वारे लोककल्याणकारी निर्णय घेऊया, असे आवाहन माधुरी आडे यांनी केले. अधिकाºयांनी कामचुकारपणा न करता प्रशासन गतीमान करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. याप्रसंगी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.