शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सभागृहात लोकाभिमुख निर्णय व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:39 IST

जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्त्वाची शिखर संस्था आहे. ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्याने जिल्हा परिषद सभागृहात सकारात्मक चर्चेद्वारे लोकाभिमुख निर्णय झाले पाहिजे.

ठळक मुद्देमाधुरी आडे : जिल्हा परिषद सभागृहाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्त्वाची शिखर संस्था आहे. ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्याने जिल्हा परिषद सभागृहात सकारात्मक चर्चेद्वारे लोकाभिमुख निर्णय झाले पाहिजे. या निर्णयाची अधिकाऱ्यांनी तातडीने अंमलबजावणी केली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.जिल्हा परिषदेच्या सुसज्ज सभागृहाचे उद्घाटन माधुरी आडे यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, सभापती अरुणा खंडाळकर, प्रज्ञा भुमकाळे, निमिष मानकर, नंदिनी दरणे, रेणू शिंदे, मंगला पावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, मनोज चौधर, चंद्रशेखर खंदारे, मनोहर शहारे, राजेश चौधरी, बी.के. येंडे, के.एन. वानखडे, सुचिता पाटेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.नवीन सभागृहात होणाऱ्या आजच्या पहिल्या सभेत नवीन ऊर्जा घेऊन आपण सकारात्मक चर्चेद्वारे लोककल्याणकारी निर्णय घेऊया, असे आवाहन माधुरी आडे यांनी केले. अधिकाºयांनी कामचुकारपणा न करता प्रशासन गतीमान करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. याप्रसंगी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.