शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण घटले; मृत्यू वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३७१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी १७१४ रुग्णालयात तर १६५७ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० हजार ३८७ झाली आहे. २४ तासात ४४३ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६५ हजार ३१६ आहे. तर जिल्ह्यात एकूण १७०० मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १२.२४ तर मृत्युदर २.४२ आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा चढउतार : २८८ पाॅझिटिव्ह, १३ बळी, ४४३ बरे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. दरदिवशी हजारावर रुग्ण सापडत असताना आता ही संख्या तीनशेच्या खाली आली आहे. शनिवारी दिवसभरात केवळ २८८ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. मात्र रुग्ण घटत असले तरी मृत्यूचे आकडे कायम आहेत. शनिवारीही १३ जणांचा बळी गेला. तर ४४३ जण कोरोनामुक्तही झाले.शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११, तर खासगी रुग्णालयात दोन मृत्यू झाले. मेडिकलमध्ये दगावलेल्यांमध्ये नेर येथील ५१ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ५२ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, दारव्हा येथील २६, ६२ वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील ५७, ७० वर्षीय पुरुष, घाटंजी येथील ६५ वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ६१ वर्षीय पुरुष, उमरखेड येथील ८२ वर्षीय महिला आणि वणी येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात पांढरकवडा येथील ६० वर्षीय पुरुष व घाटंजी येथील ४३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.  शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या २८८ जणांमध्ये १७१ पुरुष आणि ११७ महिला आहेत. यात यवतमाळ येथील २५ रुग्ण, आर्णी ३७, बाभूळगाव ११, दारव्हा २५, दिग्रस १७, घाटंजी १३, कळंब ८, महागाव ३, मारेगाव १६, नेर २१, पांढरवकडा २४, पुसद ४, राळेगाव १०, उमरखेड ५, वणी ३४, झरीजामणी २९ आणि इतर शहरातील ६ रुग्ण आहे. 

एकूण बळीसंख्या १७०० जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, शनिवारी एकूण ६८९४ अहवाल आले. यापैकी २८८ पॉझिटिव्ह तर ६६०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३७१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी १७१४ रुग्णालयात तर १६५७ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० हजार ३८७ झाली आहे. २४ तासात ४४३ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६५ हजार ३१६ आहे. तर जिल्ह्यात एकूण १७०० मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १२.२४ तर मृत्युदर २.४२ आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या