शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

रुग्ण घटले; मृत्यू वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३७१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी १७१४ रुग्णालयात तर १६५७ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० हजार ३८७ झाली आहे. २४ तासात ४४३ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६५ हजार ३१६ आहे. तर जिल्ह्यात एकूण १७०० मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १२.२४ तर मृत्युदर २.४२ आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा चढउतार : २८८ पाॅझिटिव्ह, १३ बळी, ४४३ बरे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. दरदिवशी हजारावर रुग्ण सापडत असताना आता ही संख्या तीनशेच्या खाली आली आहे. शनिवारी दिवसभरात केवळ २८८ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. मात्र रुग्ण घटत असले तरी मृत्यूचे आकडे कायम आहेत. शनिवारीही १३ जणांचा बळी गेला. तर ४४३ जण कोरोनामुक्तही झाले.शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११, तर खासगी रुग्णालयात दोन मृत्यू झाले. मेडिकलमध्ये दगावलेल्यांमध्ये नेर येथील ५१ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ५२ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, दारव्हा येथील २६, ६२ वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील ५७, ७० वर्षीय पुरुष, घाटंजी येथील ६५ वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ६१ वर्षीय पुरुष, उमरखेड येथील ८२ वर्षीय महिला आणि वणी येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात पांढरकवडा येथील ६० वर्षीय पुरुष व घाटंजी येथील ४३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.  शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या २८८ जणांमध्ये १७१ पुरुष आणि ११७ महिला आहेत. यात यवतमाळ येथील २५ रुग्ण, आर्णी ३७, बाभूळगाव ११, दारव्हा २५, दिग्रस १७, घाटंजी १३, कळंब ८, महागाव ३, मारेगाव १६, नेर २१, पांढरवकडा २४, पुसद ४, राळेगाव १०, उमरखेड ५, वणी ३४, झरीजामणी २९ आणि इतर शहरातील ६ रुग्ण आहे. 

एकूण बळीसंख्या १७०० जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, शनिवारी एकूण ६८९४ अहवाल आले. यापैकी २८८ पॉझिटिव्ह तर ६६०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३७१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी १७१४ रुग्णालयात तर १६५७ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० हजार ३८७ झाली आहे. २४ तासात ४४३ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६५ हजार ३१६ आहे. तर जिल्ह्यात एकूण १७०० मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १२.२४ तर मृत्युदर २.४२ आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या