शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पैनगंगा अभयारण्य नैसर्गिक समृध्दीने नटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:28 IST

ढाणकी : पावसाळ्याला सुरुवात होताच पैनगंगा अभयारण्य विविध नैसर्गिक समृद्धीने नटले आहे. त्यामुळे अभयारण्य पर्यटकांना आकर्षित करीत आहे. राज्यातील ...

ढाणकी : पावसाळ्याला सुरुवात होताच पैनगंगा अभयारण्य विविध नैसर्गिक समृद्धीने नटले आहे. त्यामुळे अभयारण्य पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य म्हणून ख्याती असलेल्या पैनगंगा अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, हरण, रान कुत्रे, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा वावर आहे. आता अभयारण्यात जंगल सफारी सुरू झाल्याने हे अभयारण्य पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. अभयारण्यात जंगली प्राण्यांसाठी पाणवठे, सोलर सिस्टिम, कुरण संगोपन यांसारखी कामे करून वन्यजीवांना अभय प्राप्त करून देण्यात आले आहे.

लाकडांची तस्करी थांबविण्यासाठी चेक पोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे लाकूड तस्करीला आळा बसला आहे. रात्रीला होणारी अभयारण्य क्षेत्रातील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वन्यजीवांना संरक्षण प्राप्त झाले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी ओमप्रकाश पेंदोर आणि सहकारी अभयारण्याची काळजी घेत आहेत.

बॉक्स

१२० युवकांना चालक प्रशिक्षण

अभयारण्यात ३० गावांचा समावेश आहे. या गावातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून १२० युवकांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना परवाना काढून देण्यात आला. युवकांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात आले. आता पर्यटकांसाठी प्रत्येक १० किलोमीटर अंतरावर विश्रांती थांबे तयार केले जाणार आहेत.

कोट

पैनगंगा अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सहकाऱ्यांसह परिश्रम घेत आहोत. भविष्यात स्थानिकांना रोजगार मिळावा, हाच उद्देश आहे. ताडोबासारखे पर्यटक पैनगंगा अभयारण्याला भेट देतील, असा विश्वास आहे.

ओमप्रकाश पेंदोर,

वनपरिक्षेत्र अधिकारी, बीटरगाव