शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

‘एसटी’चा कारभार नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:34 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार वरिष्ठांच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. शिवाय प्रवाशांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देउत्पन्नाची बोंबाबोंब : चालक-वाहकांचा आस्थापनेत वापर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार वरिष्ठांच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. शिवाय प्रवाशांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तुटवडा असताना चालक-वाहकांना आस्थापनेत वापरले जात आहे. आवश्यकता नसताना अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा वापर सुरू आहे. कमी बेसिकच्या कामगारांना टाळून जास्त बेसिकच्या कामगारांना अतिकालिक भत्त्याची संधी दिली जात आहे. सध्या विभाग नियंत्रकांचा प्रभार यवतमाळ विभागातील कामाचा दीर्घ अनुभव असलेल्या अधिकाºयांकडे आहे. त्यांच्याकडून कामगारांना मोठ्या अपेक्षा आहे.टायरच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या बसेस, दुरुस्तीच्या कामांमध्ये होणारा विलंब, तिकीट मशीनचा तुटवडा या आणि इतर कारणांमुळे बसफेºया रद्दचे प्रमाण वाढले आहे. यवतमाळसह सर्व आगारात ही बोंबाबोंब आहे. सर्वाधिक बसफेºया ग्रामीण भागातील रद्द होतात. यात मानव विकास मिशनच्याही बसेसचा समावेश आहे. परिणामी ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्थेने शाळेत जावे लागते. या बसेसचे मेन्टनंसही योग्य प्रकारे होत नाही. मंगळवारी यवतमाळ आगारातून सकाळची पांगरी, धामणगावच्या दोन फेºया रद्द झाल्या.चालक-वाहकांचा तुटवडा असल्याची ओरड होते. दुसरीकडे मात्र या कामगारांचा वापर कार्यालयीन कामासाठी केला जात आहे. फेरिनिहाय मूल्यांकन तक्ता तयार करण्यासाठी गरजेपेक्षा अधिक कर्मचारी बसविण्यात आले आहे. परिवहन महामंडळाच्या नियमानुसार कामगिरी सोपविण्यात आल्याचे सांगितले जाते. रात्री उशिरा आगारात दाखल होणाºया वाहकांकडील हिशेब रात्रीच घेतला जात नाही. यात चालढकल केली जात आहे. संबंधित कर्मचारी ठरलेल्या वेळेआधीच निघून जात असल्याची माहिती आहे. आता त्यांना रात्री १.३० वाजतापर्यंत थांबविले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हिशेब रात्रीच होत नसल्याने तिकीट मशीनचा तुटवडा निर्माण होतो. प्रसंगी मशीन नसल्याच्या कारणावरून फेºया रद्दची वेळ येते.तिकीट ट्रे वापरण्यास टाळाटाळयवतमाळ विभागात तिकीट मशीनचा तुटवडा नवीन राहिलेला नाही. चार्जींग संपले, रोल नाही अशी अनेक कारणे यासाठी आहेत. यावर महामंडळाकडे तिकीट ट्रे चा सक्षम पर्याय आहे. मात्र काही वाहकांकडून ट्रे वापरण्यास चक्क नकार दिला जातो. बसफेरी रद्द केली जाते, पण ट्रे वापरला जात नाही. अधिकाºयांचा नसलेला वचक, मर्जीतील लोकांना दिली जाणारी सोईची कामगिरी यामुळे कामगार असे वागत असल्याचे सांगितले जाते. यात मात्र महामंडळाचे नुकसान होत आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ