शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

आमच्या बदल्या पारदर्शकच झाल्या

By admin | Updated: June 1, 2016 00:21 IST

१० वर्षापूर्वीच्या कृती समितीच्या लेटरपॅडचा गैरवापर करीत काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदलीवर स्थगिती आणली.

जिल्हाधिकाऱ्यांपुढे व्यथा : ६३३ शिक्षक आयुक्त कार्यालयावर धडकणारयवतमाळ : १० वर्षापूर्वीच्या कृती समितीच्या लेटरपॅडचा गैरवापर करीत काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदलीवर स्थगिती आणली. पदाधिकाऱ्यांना यात काहीच साधता आले नाही. सर्व शिक्षकांना वेठीस धरून प्रक्रियेवर स्थगिती आणण्यात आली. यामुळे बदलीस पात्र शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात यावे, अशी मागणी करीत शिक्षकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनाही आपबिती सांगितली. ६३३ शिक्षक बुधवारी आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. शिक्षकांच्या बदली प्रकरणात कृती समितीने गैरप्रकार झाल्याची तक्रार केली. यामुळे शासनाच्या अवर सचिवानी बदल्यांना स्थगिती देत चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सोमवारी जिल्हा परिषदेत हे पत्र धडकले होते. यामुळे चांगलेच वादळ उठले. मंगळवारी बदल्यांच्या स्थगिती प्रकरणात शिक्षकांनी कृती समिती विरूद्ध रणशिंग फुंकले. कृती समितीमधील नेत्यांना बदलीमध्ये स्वार्थ साधता आला नाही. यामुळे पारदर्शक बदली प्रक्रिया स्थगितीचे कारस्थान रचल्याचा आरोप शिक्षकांनी केला. व्हिडीओ चित्रीकरण, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत बदली प्रक्रिया झाली. ३२ वर्षांपासून तालुका न बदल झालेल्या शिक्षकांना तालुका बदलून मिळाला होता. बदलीस पात्र शिक्षकांपुढे पर्याय ठेवण्यात आले होते. या बदलीमध्ये नेत्यांच्या जागा अडचणीत आल्या आहेत. शिक्षकांना न्याय मिळाला आहे. स्थगिती आणणे हा प्रकार शिक्षकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप बदलीस पात्र शिक्षकांनी केला.याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापुढे शिक्षकांनी आपबिती मांडली. कृती समिती १० वर्ष जुनी आहे. यामध्ये एकाच शाळेतील तीन शिक्षक पदाधिकारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रकरणात ६३३ शिक्षक बुधवारी अमरावती आयुक्तापुढे आपली तक्रार मांडणार आहे. याविषयाचे निवेदन सादर करताना दिवाकर राऊत, सचिन शिंदे, आसाराम चव्हाण, प्रकाश सरताबे, सुहास लांबाडे, बादल धाबर्डे, निलेश श्रृंगारे यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते. (शहर वार्ताहर)