शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

४५ किलोमीटरसाठी दीड तास

By admin | Updated: March 15, 2015 00:28 IST

नेर-कारंजा मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे विविध प्रकारचे वाहनधारक त्रस्त झाले आहे.

नेर : नेर-कारंजा मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे विविध प्रकारचे वाहनधारक त्रस्त झाले आहे. ४५ किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी तब्बल दीड तासांचा वेळ लागतो. शिवाय किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सदर मार्गावर अनेक खेडे आणि मोठी गावे आहेत. या मार्गावर सोडल्या जाणाऱ्या जलद बसेसलाही अनेक ठिकाणी थांबा आहे. लोही हे गाव त्यातीलच एक आहे. येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बसची गती अतिशय कमी राहत असल्याने विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिकांना निर्धारित ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही. या रस्त्याची डागडुजी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र वारंवार जैसेथे परिस्थती होते. यावरून डागडुजीच्या कामाचा दर्जा स्पष्ट होतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे काहींना प्राणही गमवावे लागत आहे. सदर मार्गावर बसेसची संख्या कमी असल्याने सोडल्या जाणाऱ्या बसेस प्रवाशांनी खचाखच भरल्या जातात. या स्थितीतही बस निश्चित ठिकाणी विनाविघ्न पोहोचेलच याची शाश्वती नसते. अनेकदा पंक्चर आणि नादुरूस्त होण्याचे प्रकार घडले आहेत. सदर रस्ता दुरूस्त करावा या मागणीसाठी नागरिकांनी संबंधित कार्यालयाचे आणि लोकप्रतिनिधींच्या घराचे उंबरठे झिजविले. परंतु काहीही उपयोग झाला नाही. याबाबीकडे लक्ष देण्याची मागणी आहे. वर्दळीचा रस्ता असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी हा विषय गांभिर्याने घेत नाहीत. एसटी महामंडळी पाठपुरावा करत नाही. याचा त्रास मात्र नागरिकांना होतो. (तालुका प्रतिनिधी)