शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या चक्क हजाराच्याही खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 05:00 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, गुरूवारी एकूण ४६०५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ४५२४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९९० रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी ४८५ रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. तर ५०५ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२ हजार १७९ झाली आहे.

ठळक मुद्देगुरुवारी दोन मृत्यू : ८१ नवे पाॅझिटिव्ह तर १७५ रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा तब्बल सात हजारांच्या पार गेला होता. मात्र आता ही संख्या आटोक्यात असून सध्या जिल्ह्यात केवळ ९९० रुग्ण आहेत. त्यातील केवळ साडेचारशे रुग्ण दवाखान्यात आहेत. गुरुवारी दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला. ८१ जणांचा अहवाल नव्याने पॉझिटिव्ह आला तर १७५  जण कोरोनामुक्त झाले. यवतमाळ शहरातील ५९ वर्षीय पुरूषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर वणी  तालुक्यातील ७२  वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू  झाला. दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या ८१ जणांमध्ये ५१पुरुष आणि ३० महिला आहेत. यात आर्णी येथील १, बाभूळगाव येथील ४, दारव्हा येथील २, दिग्रस येथील ११, घाटंजी २, कळंब ०,   महागाव येथील ३, मारेगाव येथील ३, नेर येथील ७, पांढरकवडा ६, पुसद येथील १४, राळेगाव १,  वणी येथील १४, यवतमाळ ८ तर  झरीजामणी  येथील २ रुग्णांचा समावेश आहे.जिल्हयात आतापर्यंतत सहा लाख ३५ हजार ३७३ चाचण्या झाल्या. त्यापैकी पाच लाख ६२ हजार २५७ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.३६ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर १.७६ आहे. तर मृत्युदर २.४५ इतका आहे.मात्र जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बऱ्याच प्रमाणात कमी झाले तरी कोरोना पूर्णत: संपलेला नाही. बुधवारी जिल्ह्यात कोरोनाचा एकही बळी नोंदविला गेला नव्हता. त्यामळे मोठा दिलासा मिळाला होता. मात्र लगेच गुरुवारी दोन मृत्यू झाल्याने काळजी संपलेली नसल्याचे स्पष्ट झाले.

जिल्ह्यात आतापर्यंत १७७० जणांच्या मृत्यूची नोंद- जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, गुरूवारी एकूण ४६०५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ४५२४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९९० रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी ४८५ रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. तर ५०५ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२ हजार १७९ झाली आहे. २४ तासात १७५ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६९ हजार ४१९ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७७० मृत्यूची नोंद आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या