शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकऱ्यांच्या हाती भूईमुगाचे टरफलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:20 IST

यावर्षीच्या हंगामात भुईमूग उत्पादकांना एका बॅगला ५० किलो ते १०० किलोचाच उतारा आला. यामुळे लागवडीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. आता शेतकऱ्यांना कुटारावरच समाधान मानण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

ठळक मुद्देबॅगला ५० किलोचे उत्पादन : वातावरणाचा परिणाम की बियाण्यात भेसळ?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या हंगामात भुईमूग उत्पादकांना एका बॅगला ५० किलो ते १०० किलोचाच उतारा आला. यामुळे लागवडीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. आता शेतकऱ्यांना कुटारावरच समाधान मानण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.गतवर्षी जिल्ह्यात भूईमुगाची रेकॉर्डबे्रक लागवड झाली. यावर्षी या क्षेत्रात रेकॉर्डब्रेक घट झाली आहे. भविष्यात शेतकरी भुईमूग पेरणार किंवा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी एका बॅगला ५ ते १० क्विंटलपर्यंत भूईमुगाचा उतारा येतो. यावर्षी हा उतारा २० किलो ते एक क्विंटलपर्यंतच मर्यादित राहिला आहे. भूईमुगाचे दरही पडलेले आहे. यामुळे भुईमूग लागवड खर्च निघणे अवघड आहे.भुईमूगाचे उत्पादन घटण्यामागे वाढलेले तापमान कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात बियाण्याची भेसळही उतारा कमी येण्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. कृषी विद्यापीठाच्या तपासणीनंतरच यातील वास्तव पुढे येणार आहे.भुुईमूग उत्पादन घटण्याचे प्रमुख कारण न शोधल्यास येणाºया हंगामात भूईमुगाचा पेरा शून्यावर येण्याची शक्यता आहे.यामुळे कृषी विभागाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना त्यांच्या चुकलेल्या बाबीचे मार्गदर्शन करण्यासोबत बियाणे कंपन्या दोषी असल्यास त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. तरच भूईमुगाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.शेंगांची संख्या घटली, दाणे भरलेच नाहीभूईमुगाच्या झाडाला लागणाऱ्या शेंगांची संख्या यावर्षी तिप्पट प्रमाणात घटली आहे. अनेक शेंगा भरल्याच नाही. यामुळे अशा पोकळ शेंगामध्ये दाणाच नाही. यातुन भूईमुगाचे एकरी उत्पादन कमी झाले.