शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

ही कर्जमाफी नव्हे, तर कर्जवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:52 IST

शेतकरी कर्जाच्या विळख्यात फसला असून तो मरणाच्या दारात उभा आहे. सरकारने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी घोषित केली.

रघुनाथ पाटील : सुकाणू समितीची घाटंजी येथे पत्रपरिषद लोकमत न्यूज नेटवर्क घाटंजी : शेतकरी कर्जाच्या विळख्यात फसला असून तो मरणाच्या दारात उभा आहे. सरकारने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी घोषित केली. मात्र ही कर्ज माफी नसून कर्ज वसुली असल्याचा आरोप सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील यांनी केला. ते विदर्भाच्या दौऱ्यावर असताना घाटंजीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भारतात ४० कोटी जनता असताना अन्नधान्याचा तुटवडा होता. त्यावेळी परदेशातून अन्नधान्य आयात होत होते. शेतकऱ्यांनी १३० कोटी लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य शेतकऱ्यांनी उत्पादित केले. उत्पादन वाढले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेच नाही. हा प्रकार सरकारच्या चुकीमुळे निर्माण झाल्याचा आरोप पाटील यांनी केला. आधी पैसे भरा नंतरच कर्जमाफी घ्या असे म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महेश पवार, कालिदास आपटे, हनुमंत चाटे, दिनकर दाभाडे, शिवाजीराव नंदखिले उपस्थित होते.