शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

ही कर्जमाफी नव्हे, तर कर्जवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:52 IST

शेतकरी कर्जाच्या विळख्यात फसला असून तो मरणाच्या दारात उभा आहे. सरकारने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी घोषित केली.

रघुनाथ पाटील : सुकाणू समितीची घाटंजी येथे पत्रपरिषद लोकमत न्यूज नेटवर्क घाटंजी : शेतकरी कर्जाच्या विळख्यात फसला असून तो मरणाच्या दारात उभा आहे. सरकारने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी घोषित केली. मात्र ही कर्ज माफी नसून कर्ज वसुली असल्याचा आरोप सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील यांनी केला. ते विदर्भाच्या दौऱ्यावर असताना घाटंजीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भारतात ४० कोटी जनता असताना अन्नधान्याचा तुटवडा होता. त्यावेळी परदेशातून अन्नधान्य आयात होत होते. शेतकऱ्यांनी १३० कोटी लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य शेतकऱ्यांनी उत्पादित केले. उत्पादन वाढले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेच नाही. हा प्रकार सरकारच्या चुकीमुळे निर्माण झाल्याचा आरोप पाटील यांनी केला. आधी पैसे भरा नंतरच कर्जमाफी घ्या असे म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महेश पवार, कालिदास आपटे, हनुमंत चाटे, दिनकर दाभाडे, शिवाजीराव नंदखिले उपस्थित होते.