शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

सौर ऊर्जापंप योजनेला शेतकऱ्यांचा ‘नो-रिस्पॉन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:47 IST

दुर्गम क्षेत्रातील कृषि पंपाना वीज पुरवठा करणे अशक्य झाले. अशा ठिकाणी सौर पंप जोडण्याचा प्रस्ताव होता.

ठळक मुद्देयोजनाच गुंडाळण्याची महावितरणची तयारी : अर्ज आले एक हजार, पैसे भरले केवळ ५९० शेतकºयांनी

रूपेश उत्तरवार ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : दुर्गम क्षेत्रातील कृषि पंपाना वीज पुरवठा करणे अशक्य झाले. अशा ठिकाणी सौर पंप जोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र ही योजना गुंडाळली जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आल्याने सौर कृषी पंपांसाठी निम्म्याच शेतकऱ्यांनी स्वत:चा वाटा वीज कंपनीकडे जमा केला आहे.जिल्हा आदिवासीबहुल आणि डोगरदºयात वसलेला आहे. अनेक तालुक््यात डोंगरी भाग आहे. अद्याप अशा भागापर्यंत वीज जोडणी पोहोचली नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही कृषी पंप जोडणीसाठी वीज मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे दुर्गम क्षेत्र आणि ज्या भागामध्ये अद्याप वीज वाहिनी पोहोचली नाही, अशा भागातील शेतकऱ्यांना कृषी पंपाना वीज पुरवठा देण्याकरिता सौर योजना हाती घेण्यात आली. महावितरणने शेतकऱ्यांकडून अर्ज मागितले आहे. या योजनेला शेतकऱ्यांकडून प्रथम चांगला प्रतिसाद लाभला. मात्र वीज कंपनीकडून ही योजनाच गुंडाळण्याची हालचाल सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले. यामुळे स्वत:चा वाटा भरायचा किंवा नाही, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडले आहे.अशी आहे अर्ज संख्यासौर पंपाकरिता जिल्ह्यातील एक हजार ८८ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत केवळ ५९० शेतकऱ्यांनी पैसे जमा केले. त्यातील ४५५ शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंपाची जोडणी मिळाली आहे. मात्र इतर शेतकऱ्यांनी अद्याप पैसे भरले नाही.डिमांड देऊच नकावीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांनी सौर पंपाकरिता नव्याने डीमांड ड्रॉफ देऊ नका, अशा सूचना दिल्या. दरम्यान, यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले, त्यांना वीज जोडण्या मिळतील, असे वीज कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.