शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

सौर ऊर्जापंप योजनेला शेतकऱ्यांचा ‘नो-रिस्पॉन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:47 IST

दुर्गम क्षेत्रातील कृषि पंपाना वीज पुरवठा करणे अशक्य झाले. अशा ठिकाणी सौर पंप जोडण्याचा प्रस्ताव होता.

ठळक मुद्देयोजनाच गुंडाळण्याची महावितरणची तयारी : अर्ज आले एक हजार, पैसे भरले केवळ ५९० शेतकºयांनी

रूपेश उत्तरवार ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : दुर्गम क्षेत्रातील कृषि पंपाना वीज पुरवठा करणे अशक्य झाले. अशा ठिकाणी सौर पंप जोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र ही योजना गुंडाळली जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आल्याने सौर कृषी पंपांसाठी निम्म्याच शेतकऱ्यांनी स्वत:चा वाटा वीज कंपनीकडे जमा केला आहे.जिल्हा आदिवासीबहुल आणि डोगरदºयात वसलेला आहे. अनेक तालुक््यात डोंगरी भाग आहे. अद्याप अशा भागापर्यंत वीज जोडणी पोहोचली नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही कृषी पंप जोडणीसाठी वीज मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे दुर्गम क्षेत्र आणि ज्या भागामध्ये अद्याप वीज वाहिनी पोहोचली नाही, अशा भागातील शेतकऱ्यांना कृषी पंपाना वीज पुरवठा देण्याकरिता सौर योजना हाती घेण्यात आली. महावितरणने शेतकऱ्यांकडून अर्ज मागितले आहे. या योजनेला शेतकऱ्यांकडून प्रथम चांगला प्रतिसाद लाभला. मात्र वीज कंपनीकडून ही योजनाच गुंडाळण्याची हालचाल सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले. यामुळे स्वत:चा वाटा भरायचा किंवा नाही, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडले आहे.अशी आहे अर्ज संख्यासौर पंपाकरिता जिल्ह्यातील एक हजार ८८ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत केवळ ५९० शेतकऱ्यांनी पैसे जमा केले. त्यातील ४५५ शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंपाची जोडणी मिळाली आहे. मात्र इतर शेतकऱ्यांनी अद्याप पैसे भरले नाही.डिमांड देऊच नकावीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांनी सौर पंपाकरिता नव्याने डीमांड ड्रॉफ देऊ नका, अशा सूचना दिल्या. दरम्यान, यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले, त्यांना वीज जोडण्या मिळतील, असे वीज कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.