शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

पाणी चोरीचा नवीन फंडा

By admin | Updated: July 17, 2014 00:21 IST

शहरातील पाणीटंचाईसाठी कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी पाणी चोरी ही प्रमुख आहे. अनेकांनी पाणी चोरण्यासाठी नवीन शक्कल शोधून काढली आहे. पाण्याच्या मीटरपर्यंत

रिडिंग घेताना दुर्लक्ष : अनेक भागात होतो पाण्याचा अपव्यययवतमाळ : शहरातील पाणीटंचाईसाठी कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी पाणी चोरी ही प्रमुख आहे. अनेकांनी पाणी चोरण्यासाठी नवीन शक्कल शोधून काढली आहे. पाण्याच्या मीटरपर्यंत जाणाऱ्या पाईपलाईनला मध्येच रबरी पाईप बसवून तेथून थेट पाणीपुरवठा घेतला जातो. या पाण्याचा अतिशय बेजबाबदारीने वापर होतो. तेथे मोटरपंप लावून पाणी घेण्यात येते. परिणामी अनेक भागात पुरेशा दाबाने पाणीच पोहोचत नाही. पाणी चोरीच्या या नवीन फंड्यामुळे जीवन प्राधिकरणचे नियोजन कोलमडत आहे. अनेक ठिकाणी मोटरपंप लावूनही पिण्यापूरतेही पाणी येत नाही. ज्याठिकाणी पाण्याची चोरी होते तेथे शुद्ध पाण्याचा वापर हा बांधकामासाठी, वाहने धुण्यासाठी केला जातो. सातत्याने हे पाणी बेजबाबदारपणे विविध कामांसाठी वापरले जाते. एकीकडे नळाच्या पाण्यासाठी रात्ररात्र जागणाऱ्या कुटुंबांची परवड सुरू आहे. मात्र काही भागात संधीसाधूंनी पाणी चोरीच्या माध्यमातून उधळपट्टी सुरू केली आहे. शिवाय पाण्याचे मीटर फिरत नसल्याने त्यांना कुठलाच भुर्दंड बसत नाही. मीटर रिडींग घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहज नजर टाकल्यास हा पाणीचोरीचा प्रकार उघडकीस येऊ शकतो. जीवन प्राधिकरणच्या उपअभियंत्यांनी याची तातडीने दखल घेऊन पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे. जेणेकरून पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही. शिवाय पाणी चोरट्यांवर वचक निर्माण करता येईल. यासाठी जीवन प्राधिकरणने विशेष पथकाचे गठण करून स्वतंत्र मोहीमच हाती घेण्याची गरज आहे. याबाबत अ‍ॅड. श.श्री.माळवी यांनी जीवन प्राधिकरणच्या उपविभागीय अभियंत्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)