शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

नेर तहसीलवर सर्वपक्षीय मोर्चा

By admin | Updated: July 10, 2015 02:25 IST

शहरात काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीचे अपहरण करून आजंती शिवारात अतिप्रसंग करण्यात आला होता.

बाजारपेठ बंद : आरोपींवर कठोर कारवाईची मागणीनेर : शहरात काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीचे अपहरण करून आजंती शिवारात अतिप्रसंग करण्यात आला होता. या घटनेमुळे तालुकाभरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेतील एक आरोपी अजूनही फरार आहे. या घटनेचा निषेध म्हणून गुरुवारी सर्वपक्षीय हजारो नागरिकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. बाजारपेठही कडकडीत बंद ठेवण्यात आली.नेर शहरातील अशोकनगरातील रहिवासी व शिवाजी हायस्कूलची नवव्या वर्गाची विद्यार्थिनी शाळेतून घरी परत येत असताना चार आरोपींनी तिचे अपहरण केले. नंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. नेर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून तालुक्यात भीतीचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी शाळकरी मुलींना संरक्षण देण्यासाठी कठोर पावले उचलावी, घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, सदर प्रकरण शिघ्रगती न्यायालयात चालवून सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, उर्वरित आरोपीस त्वरित अटक करावी, पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, घरातील एका व्यक्तीस नोकरीत सामावून घ्यावे अशा मागण्या या मोर्चात करण्यात आल्या. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानंतर निषेध सभा झाली. सभेत विविध मान्यवरांनी या घटनेचा निषेध करून कठोर कारवाईची मागणी केली.मोर्चाचे नेतृत्व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष मोहन भोयर यांनी केले. यावेळी नामदेव खोब्रागडे, प्रा. नाजूक धांदे, भाऊराव गायकवाड, डॉ. भीमराव राठोड, इस्माईल आजाद, डी. जे. खडसे, सुधाकर भोयर, वंदना मिसळे, वनिता मिसळे, राजू मेश्राम, अशोक फुलझेले, राहुल तायडे यासह असंख्य महिला-पुरुषांची मोर्चात उपस्थिती होती. दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी मोर्चात हजेरी लावली. मुस्लीम युथ संघटनेचाही या मोर्चात सहभाग होता. (तालुका प्रतिनिधी)