शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बळीराजाच्या उपक्रमांकडे नेत्यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: March 19, 2017 01:32 IST

बळीराजा चेतना अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमात कुठलेही वैयक्तिक निमंत्रण नसताना शेकडो नागरिक गोळा होतात.

पुसद : बळीराजा चेतना अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमात कुठलेही वैयक्तिक निमंत्रण नसताना शेकडो नागरिक गोळा होतात. दुसरीकडे नेत्यांना आमंत्रित करूनही ते उपस्थित राहात नाही. यावरून बळीराजा अभियानाच्या सामाजिक उपक्रमांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होते. शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. कुठल्याही शेतकऱ्याने आत्महत्तेसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये म्हणून शासनस्तरावरून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. याच अनुषंगाने बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून सरकार आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला जात आहे. या उपक्रमात पथनाट्य, समाज प्रबोधन मेळावा, कृषी प्रदर्शन, जनजागृतीपर कार्यक्रम, वाचनालय निर्मिती, आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर, विविध शासकीय योजनांची माहिती, विधावा, निराधारांना योजनांचा लाभ देणे आदींसह विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. आतापर्यंत तालुक्यात अनेक गावात कार्यक्रम पार पडले. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कार्यक्रम घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. अधिकारी व लोकप्रतिनिधी प्रशासनाची दोन चाके आहेत. अधिकारी आपली जबाबदारी पार पाडत असताना लोकप्रतिनिधींमध्ये उत्साह दिसून येत नाही. (तालुका प्रतिनिधी)