शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

समाजातील आदर्श शोधायची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:46 IST

आपल्या जगण्यातून माणुसकीचे नाते सिद्ध करणारे असंख्य आदर्श माणसे गावोगावी आहेत.

ठळक मुद्देअरविंद देशमुख : अभियंता ग्रुपतर्फे व्याख्यान, अभियंत्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपल्या जगण्यातून माणुसकीचे नाते सिद्ध करणारे असंख्य आदर्श माणसे गावोगावी आहेत. माणसात देवत्व शोधणारे कर्मयोगी वेगवेगळ्या प्रकारे समाजसेवा करीत आहेत. प्रत्येकाची तºहा वेगळी असली तरी, या जन्मावर या जगण्यावर प्रेम करणारी आदर्श माणसे समाजात आहेत. गरज आहे ती त्यांचा शोध घेण्याची आणि त्यांच्याप्रमाणे आपल्या जीवनाला दिशा देण्याची, असे विचार प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी मांडले.जिल्हा अभियंता ग्रुपद्वारे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया जयंती निमित्त येथील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात ‘या जन्मावर या जगण्यावर’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी ‘कसं जगावं’ या विषयावर दिलखुलास मत व्यक्त केले.अध्यक्षस्थानी जिल्हा अभियंता ग्रुपचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता योगेश लाखानी होते. अभियंता प्रदीप कुळकर्णी, अभियंता सोहन मडघे, अभियंता अमित मिश्रा, अभियंता सुनील मुटकुळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.डॉ. देशमुख पुढे म्हणाले, जगताना माणसाने वर्षाऋतुच्या मोरासारखे संपूर्ण पिसारा फुलवून जगावे. दैनंदिन जीवन जगताना आयुष्य नुसतेच वाहून गेले, अखरे जगायचे राहून गेले, असे वाटता कामा नये. जीवन अर्थपूर्ण जगण्याचा ध्यास असावा लागतो. आपल्या मुलांकडे संपत्ती संक्रमित करताना सामाजिक सद्भावनाही संक्रमित केली तर जगण्याचे मूल्य निश्चितच वाढते. इतरांसाठी जगणे हीच माणुसकीची ओळख आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील असामान्य कर्तृत्व करणाºयांची ओळख त्यांनी आपल्या भाषणात करून दिली.यावेळी अभियंता ग्रुपद्वारे गुणवंत पाल्यांचे कौतुक, पदोन्नत अभियंत्यांचा आणि निवृत्त अभियंत्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अभियंता विलास चावरे यांनी केले. यावेळी वेगवेगळ्या विभागातील अभियंते सहकुटुंब उपस्थित होते.